शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

"शासनाने धोका दिल्यास २६ जानेवारीला जलसमाधी"

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: January 9, 2024 19:02 IST

१५ दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे प्रयत्न; जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलकांचा इशारा.

अमरावती : मंत्रालयास घेरावासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या ३०० वर प्रकल्पग्रस्तांना मंगळवारी सकाळी ११ वाजता मनपा आयुक्त बंगल्यासमोर पोलिसांनी रोखले. त्यामुळे त्यांनी तिथेच ठिय्या दिला. आरडीसी यांच्यासोबत चर्चेदरम्यान १५ दिवसात मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीचे आश्वासन देण्यात आल्याने तूर्त ‘मिशन मुंबई’ स्थगित करण्यात आले. या दरम्यान शासन-प्रशासनाने धोका केल्यास २६ जानेवारीला अप्पर वर्धा प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

प्रलंबित विविध मागण्यांसाठी अप्पर वर्धा धरणग्रस्त पुनर्वसन कृती समिती, मोर्शीद्वारा तेथील तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेष आंदोलनाचा २३६ वा दिवस आहे. मुंबईला जाणाऱ्या ३०० प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी रात्री जिल्हा कचेरीत ठिय्या दिल्यानंतर रात्रीच १२ चे दरम्यान त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मोर्शी मार्गावरील एका सभागृहात नेण्यात आले. मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हा कचेरीवर धडकण्यासाठी सर्व आंदोलक निघाले असताना पोलिसांनी रस्त्यातच अडविले व त्याच ठिकाणी त्यांनी ठिय्या दिला. दरम्यान आरडीसी डॉ. विवेक घोडके यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाद्वारा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आल्याची माहिती कृती समिती सदस्य उमेश शहाणे, अमोल महल्ले यांनी सांगितली.

टॅग्स :Amravatiअमरावती