शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

जलजागृती ही लोकचळवळ व्हावी

By admin | Updated: March 24, 2016 00:43 IST

राज्यात मागील काही वर्षांत नैसर्गिक बदलांमुळे तसेच पावसाचे प्रमाण अनिश्चित झाल्याने पाण्याची उपलब्धता कमी होत आहे.

ज्ञानेश्वर राजुरकर : जलजागृती सप्ताहाचा समारोप, पाणी बचतीचे सुचविले उपाय अमरावती : राज्यात मागील काही वर्षांत नैसर्गिक बदलांमुळे तसेच पावसाचे प्रमाण अनिश्चित झाल्याने पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. त्यामुळे सतत अवर्षणाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचा अतिशय काळजीपूर्वक व काटकसरीने सुनियोजित वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु पाण्याची बचत व जागृती केवळ जलजागृती सप्ताहापुरती मर्यादित न राहता ती लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी जलजागृती सप्ताहाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी किरण गीत्ते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डी.डी. पोहेकर, संजय घाणेकर, अधीक्षक अभियंता लांडेकर, प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कृषी सहसंचालक सरदार, अधीक्षक अभियंता बागडे व पगारे उपस्थित होते