शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

अनुदान नव्हे तर संत्रा गळतीचा कायम उपाय हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:16 IST

चांदूर बाजार - तालुक्यातील संत्राफळ गळतीचे कारण सात वर्षांपासून स्पस्ट होत नसल्यामुळे शेतकरी नागपूर एनआरसीसी कार्यालयात धडकले. तसेच विदर्भ ...

चांदूर बाजार - तालुक्यातील संत्राफळ गळतीचे कारण सात वर्षांपासून स्पस्ट होत नसल्यामुळे शेतकरी नागपूर एनआरसीसी कार्यालयात धडकले. तसेच विदर्भ दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय संसदीय समितीला निवेदन देऊन एनआरसीसीच्या अधिकाऱ्यावर कार्यवाहीची मागणी केली.

तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संत्राफळ गळतीमुळे सात वर्षांपासून कोट्यवधींचा फटका बसत आहे. या समस्येच्या निराकरणासाठी कोट्यवधी खर्च करून नागपूर येथे निंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र (एनआरसीसी) कार्यान्वित केले. मात्र, याचा संत्रा उत्पादकांना कोणताही फायदा झाला नाही. या पिकासाठी एनआरसीसीमार्फत कोणत्याही प्रकारचे संशोधनसुद्धा करण्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढतच आहे. आम्हाला संत्रा गळतीच्या नुकसानापोटी अनुदान नकोत, कायम उपाय हवा. यासाठी पांढरा हत्ती बनलेल्या एनआरसीसी संशोधन केंद्राची चौकशी करून कार्यवाहीची मागणी चांदूरबाजार तालुक्यातील संत्रा उत्पादकांनी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर केंद्रिय संसदीय समीतीकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली. त्यावर एनआरसीसीवर कारवाई करण्याचे आश्वासन खा. जाधव यांनी दिले. चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्विय सहायक गोलू ठाकूर यांनी केंद्रीय संसदीय समितीला निवेदनातून केली आहे. यावेळी शेतकरी प्रदीप बंड, अभिजित पोहोकार, अरविंद कपले, किशोर थोरात, अरुण दाभाडे, नरेंद्र सुनेसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

बॉक्स

एनआरसीसीच्या अधिकाऱ्यांची दिलगिरी

चांदुर बाजार तालुक्यातील ४० शेतकरी एनआरसीसीच्या नागपूर कार्यालयात बुधवारी धडकले. ४ तास शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्यावर अखेर एनआरसीसीच्या अधिकाऱ्यांनी चूक झाल्याबाबत माफी मागितल्याची माहिती शेतकरी प्रदीप बंड यांनी दिली.