शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

विमा कंपन्यांनी मिळविला ४,२३४ कोटींचा निव्वळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST

अमरावती : यंदा शेतकऱ्यांना केवळ ७४३ कोटी रुपये पीक विम्याचे मिळाले. मात्र, उंबरठा उत्पादन ठरविताना शेतकऱ्यांवर अन्याय झाला. त्यामुळे ...

अमरावती : यंदा शेतकऱ्यांना केवळ ७४३ कोटी रुपये पीक विम्याचे मिळाले. मात्र, उंबरठा उत्पादन ठरविताना शेतकऱ्यांवर अन्याय झाला. त्यामुळे विमा कंपन्यांनी ४२३४ कोटींचा निव्वळ नफा मिळविला असून, महाविकास आघाडी सरकारच्या मेहेरबानीने हा सर्व प्रकार सुरू असल्याचा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेतून केला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१९ मध्ये सरकारने पीक विमा कंपन्यांसोबत करारनाम्यानुसार ८५ लाख शेतकऱ्यांना ५७९५ कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने विमा कंपन्यांशी करार करताना निकष बदलविले, असा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नाही. खरीप २०२० मध्ये १३८ लाख शेतकऱ्यांनी ५,२१७ कोटी रुपये विम्याचा हप्ता भरला. मात्र, केवळ १५ लाख शेतकऱ्यांनाच ९७४ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली. विमा कंपन्यांना ४,२३४ कोटींचा लाभ झाला, असे अनिल बोंडे म्हणाले. पत्रपरिषदेला भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रमोद कोरडे, प्रशांत शेगोकार, राजेश पाठक आदी उपस्थित होते.