शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

मार्चअखेर निधी खर्च करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

अमरावती : विविध विभागासाठी आलेला निधी परत जाता कामा नये सर्व निधी मंजूर कामावर ३१ मार्चपूर्वी खर्च करण्याचे ...

अमरावती : विविध विभागासाठी आलेला निधी परत जाता कामा नये सर्व निधी मंजूर कामावर ३१ मार्चपूर्वी खर्च करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत.

शासनाकडून विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध विभागाला आलेला निधी शिल्लक न राहता तो निधी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच म्हणजेच ३१ मार्चपर्यंत खर्च झाला पाहिजे. निधी शिल्लक राहिल्यास संबंधित खातेप्रमुखांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अध्यक्षांनी दिला आहे.

जिल्ह्यातील विविध गावात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत कामे सुरू आहेत. अशा कामांच्या ठिकाणी अधिकारी स्वत: भेटी द्याव्यात, कामांचा संदर्भातील अहवाल प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. १५ वा वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आला असून त्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने व्हावा अशा सूचनाही अध्यक्षांनी दिल्या आहेत.

बॉक्स

पेंडींग कामाचा निपटारा करा

जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडे विकासकामे तसेच अन्य प्रशासकीय कामांचे पेंडींग असलेले प्रस्ताव वेळीच निकाली काढावेत. कुठलेही प्रस्ताव कारण नसताना पेंडींग ठेवू नये, सर्वसामान्यांची कामे वेळेवर करावीत. यात कुणीही वेळकाढूपणा न करता आपली जबाबदारी योग्य पध्दतीने आणि वेळेवर पाडावी अशा सूचनासुध्दा अध्यक्षांनी दिल्या आहेत.