शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

रवी राणांनी फडकविला स्वतंत्र विदर्भाचा झेंडा

By admin | Updated: May 2, 2016 00:11 IST

१ मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन साजरा होत असताना वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीची मागणी जोर धरू लागली आहे.

अमरावती : १ मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन साजरा होत असताना वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीची मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आ. रवी राणा यांच्या पुढाकाराने रविवारी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा झेंडा फडकविण्यात आला. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या समर्थनार्थ गगनभेदी नारेबाजी करण्यात आली.येथील राजापेठस्थित युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यालयात आ. राणा यांच्या हस्ते स्वतनत्र विदर्भ राज्य निर्मितीचा झेंडा फडकाविण्यात आला. यावेळी आ. राणा यांनी राज्यकर्त्यांनी विदर्भावर कसा अन्याय केला, हे उदाहरणानिशी मांडले. विदर्भाचा विकास करायचा असेल तर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीशिवाय शक्य नाही. त्यामुळे वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीसाठी ही योग्य वेळ आहे. भाजपने निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळून वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करावी, असे ते म्हणाले. यावेळी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी ‘झालेच पाहिजे, झालेच पाहिजे वेगळे विदर्भ राज्य झालेच पाहिजे’ अशी नारेबाजी केली. यावेळी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जीतू दुधाने, सनजय हिंगासपुरे, सुमती ढोके, शैलेंद्र कस्तुरे, भास्करराव मानमोडे, अनिल कडू, उमेश ढोणे, अनुप अग्रवाल, नीलेश मेश्राम, गौतम हिरे, सचिन भेंडे, मीरा कोलटके, जयंतराव वानखडे, लता अंबुलकर, प्रियंका भुजाडणे, थोरात काका, अंकुश गणेशपुरे आदी उपस्थित होते. दरम्यान स्वतंत्र विदभर राज्य निर्मितीच्या मागणीने परिसर दणाणून गेला होता. (प्रतिनिधी)