शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

मोर्शी : बुधवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत असून धरणात पडलेल्या पावसामुळे केवळ एकाच ...

मोर्शी : बुधवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत असून धरणात पडलेल्या पावसामुळे केवळ एकाच दिवसात ८५ मिलिमीटर पाण्याची वाढीव नोंद करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्याला वरदान असलेल्या मोर्शीपासून अवघ्या आठ किमी अंतरावरील अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २१ जुलैच्या सकाळपासून संततधर पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील जामनदी, सालबर्डी येथून महाराष्ट्रात वाहणारी माडू नदी व इतरही नद्या पाण्यामुळे ओसांडून वाहत असल्याने अप्पर वर्धा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. अप्पर वर्धा धरणातील पाणीपातळी ३४२.५० मीटर एवढी निर्धारित ठेवण्यात आली आहे. कालपासून संततधर कोसळत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत २१ सेंटिमीटरने वाढ झाली असून, सध्या अप्पर वर्धा धरणात ३३८.६३ मीटर पाणी जलसाठा झाला आहे. सध्या धरण ४८ टक्के भरले असून, ८० टक्के धरण भरल्यास अप्पर वर्धा धरणाची दरवाजे उघडण्याचा विचार करता येईल, असे अप्पर वर्धा धरणाचे उपविभागीय अधिकारी रमण लायचा यांनी सांगितले. अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे ३३८ हजार मीटर प्रतिसेकंद पाण्याचा येवा धरणात येणे सुरू आहे.