शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

मोर्शी : बुधवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत असून धरणात पडलेल्या पावसामुळे केवळ एकाच ...

मोर्शी : बुधवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत असून धरणात पडलेल्या पावसामुळे केवळ एकाच दिवसात ८५ मिलिमीटर पाण्याची वाढीव नोंद करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्याला वरदान असलेल्या मोर्शीपासून अवघ्या आठ किमी अंतरावरील अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २१ जुलैच्या सकाळपासून संततधर पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील जामनदी, सालबर्डी येथून महाराष्ट्रात वाहणारी माडू नदी व इतरही नद्या पाण्यामुळे ओसांडून वाहत असल्याने अप्पर वर्धा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. अप्पर वर्धा धरणातील पाणीपातळी ३४२.५० मीटर एवढी निर्धारित ठेवण्यात आली आहे. कालपासून संततधर कोसळत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत २१ सेंटिमीटरने वाढ झाली असून, सध्या अप्पर वर्धा धरणात ३३८.६३ मीटर पाणी जलसाठा झाला आहे. सध्या धरण ४८ टक्के भरले असून, ८० टक्के धरण भरल्यास अप्पर वर्धा धरणाची दरवाजे उघडण्याचा विचार करता येईल, असे अप्पर वर्धा धरणाचे उपविभागीय अधिकारी रमण लायचा यांनी सांगितले. अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे ३३८ हजार मीटर प्रतिसेकंद पाण्याचा येवा धरणात येणे सुरू आहे.