शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

मोर्शी : बुधवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत असून धरणात पडलेल्या पावसामुळे केवळ एकाच ...

मोर्शी : बुधवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत असून धरणात पडलेल्या पावसामुळे केवळ एकाच दिवसात ८५ मिलिमीटर पाण्याची वाढीव नोंद करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्याला वरदान असलेल्या मोर्शीपासून अवघ्या आठ किमी अंतरावरील अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २१ जुलैच्या सकाळपासून संततधर पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील जामनदी, सालबर्डी येथून महाराष्ट्रात वाहणारी माडू नदी व इतरही नद्या पाण्यामुळे ओसांडून वाहत असल्याने अप्पर वर्धा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. अप्पर वर्धा धरणातील पाणीपातळी ३४२.५० मीटर एवढी निर्धारित ठेवण्यात आली आहे. कालपासून संततधर कोसळत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत २१ सेंटिमीटरने वाढ झाली असून, सध्या अप्पर वर्धा धरणात ३३८.६३ मीटर पाणी जलसाठा झाला आहे. सध्या धरण ४८ टक्के भरले असून, ८० टक्के धरण भरल्यास अप्पर वर्धा धरणाची दरवाजे उघडण्याचा विचार करता येईल, असे अप्पर वर्धा धरणाचे उपविभागीय अधिकारी रमण लायचा यांनी सांगितले. अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे ३३८ हजार मीटर प्रतिसेकंद पाण्याचा येवा धरणात येणे सुरू आहे.