शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर द्यावा भर

By admin | Updated: June 16, 2017 00:09 IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, या उद्देशाने राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवीत आहेत.

पालकमंत्री : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना कृषी साहित्याचे वाटपलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, या उद्देशाने राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवीत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकरी हितार्थ योजना राबवून उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने कामे करावीत, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ना.पोटे यांच्याद्वारे स्वनिधीतून सोयाबीन बियाणे व रासायनिक खतांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला असून आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे. सर्व शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी कर्जमाफीच्या निर्णयातून पाच एकर जमिनीचा निकष वगळण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुलभ पीककर्ज वितरणासह प्रभावी सिंचन सुविधाही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आरोग्य, सिंचन, रोजगारासाठी शासनाव्दारे नवीन संकल्पना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी, याकरिता सुमारे १२ हजार विद्यार्थी दत्तक घेण्यात आले असून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा पुस्तकांचा खर्च भागविता यावा यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने दरदिवशी पाच रुपयांप्रमाणे वर्षाला १,८०० रुपये जमा करावे, असे भावनिक आवाहन पालकमंत्र्यांनी केले.