शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डीनाला प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला द्या

By admin | Updated: December 22, 2015 00:22 IST

अचलपूर तालुक्यातील बोर्डीनाला धरण कोंडवर्धा या प्रकल्प क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा ...

निवेदन : जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची मागणीअमरावती : अचलपूर तालुक्यातील बोर्डीनाला धरण कोंडवर्धा या प्रकल्प क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांच्या नेतुत्वात सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाव्दारे के ली आहे.वरील प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात मौजे कोंडवर्धा, ईनायतपूर, बोरगांव मोहना, बेलज,तुळजापूर गढी,फाजलापूर, पिपरी, अमूल्लापूर व अन्य गावामधील शेतकऱ्यांच्या बोर्डी नाला धरणात अन २००८ मध्ये शेती सरळ मार्गाने अल्प किमतीत अधिग्रहित करून खरेदी करीत आहेत.त्यावेळी कोरडवाहू शेतीला एकरी ९० हजार रूपये तर ओलिताचे शेतीला १ लाख ५० हजार रूपये भाव दिला होता.ज्या श्ेतकऱ्यांनी भाव कमी मिळाला आहे. त्यावेळी ही शेती स्वमर्जीने खरेदी करून दिली होती.मात्र काही शेतकऱ्यांनी कमी भावामुळे जमिनीची खरेदी केली नाही. परंतु आता शासनाने याच परीसरातील कोरडवाहू शेतीला चार लाख रूपये तर ओलिताचे शेतीला सहा लाख रूपये भाव दिलेला आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी आहे.