शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कंत्राटी सुरक्षा रक्षकाचे पत्नीसह बेमुदत उपोषण

By admin | Updated: April 20, 2017 00:14 IST

कंत्राटी पद्धतीवर दहा वर्षे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला विज वितरण कंपनीने डावलून दुसऱ्याच व्यक्तीची नियुक्ती केली.

सेवेतून कमी केल्याचे प्रकरण : जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा प्रतापअमरावती : कंत्राटी पद्धतीवर दहा वर्षे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला विज वितरण कंपनीने डावलून दुसऱ्याच व्यक्तीची नियुक्ती केली. कंपनीने केलेली ही नियुक्ती नियमबाह्य आहे. दहा वर्षे काम केल्यामुळे त्या जागी आपणास कायम करावे अशी मागणी करीत स्थानिक सहायक कामगार कल्याण आयुक्त कार्यालयानजीक आदोलनाला राजेश सतीश धुळे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपोषणावर बसले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे येथील विज वितरण कंपनीच्या ३३ केव्हीच्या उपकेंद्रावर सुरक्षा रक्षक म्हणून २००६ ते २०१६ या कालावधीत काम केले. दरम्यान १ फेब्रुवारी २०१७ पासून त्याला कं पंनीने कामावरून कमी केले व त्या जागी दुसऱ्याची नियुक्ती केली. अचानक कंपनीतून काढल्याने राजेश व त्याच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून राजेश धुळे हे येथील उपकेंद्रावर सुरक्षा रक्षक म्हणून कंत्राटी पध्दतीने २००६ ते २० नोव्हेंबर २०१६ पर्यंत कार्यरत होते. या पदावर कार्यरत असतांनाच १ नोव्हेंबर २०१६ रोजी जिल्हा सुरक्षा मंडळाची अमरावती यांनी सुरक्षा रक्षक या पदावर मौजे तिवडी फाटा ३३ के.व्ही. उपकेंद्र उमरखेड येथे कायमस्वरुपी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले. मंडळाच्या आदेशानुसार राजेश यांनी १ नोव्हेंबर २०१६ ते ३१ जानेवारी २०१७ पर्यंत सदर उपकेंद्रावर काम सुध्दा केले. कुठलीही चुक नसतांना कामावरुन कमी करून त्याऐवजी कंत्राटी सुरक्षा रक्षक एजन्सी मार्फत कार्यरत असलेले गणेश दिंगाबर दोडके यांची नियुक्ती केली आहे. या प्र्रकरणाची चौकशी करून कामावर घ्यावे अशी मागणी राजेशने केली आहे. गणेश दोडके यांची नियुक्ती नियमबाह्यज्या गणेश दिंगाबर दोडके या कंत्राटी सुरक्षा रक्षकाला राजेश धुळे यांना कामावऋन कमी करून त्यांच्य जागेवरनियुक्ती देण्यात आली असून ते नियमबाह्य असून यापुर्वी तो मंडळाच्या कुठल्याही सेवेत नव्हता. यासंदर्भात काही आर्थिक गैरप्रकार झाला असून याप्रकरणाची वरिष्ठांनी चौकशी करावी, व मला न्याय द्यावा अशी मागणी राजेश धुळे या उपोषकर्त्यांनी केली आहे. माझी कुठलीही चुक नसतांना मला अचानक कामावरुन कमी करण्यात आल्यामुळे माझ्या परिवारावर उपासमारीची वेळ आल्याचेही त्याने निवेदनातून सहाय्यक कामगार आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर कामगाराला पूर्वी कंत्राटदारानेही कमी केले होते. त्या दरम्यान त्याच्याजागी दुसऱ्या कामगाराला त्याच्या जागी रूजू केले. त्याने मंडळाकडे नोंदणीके ल्याचे कागतपत्रे सादर केले नाही व हजरही राहला नाही. २२त्याला रिलिव्हर म्हणून सेवेत घेण्यास मंडळ तयार आहे. - डि.व्ही. बाकडे, प्रभारी निरीक्षक, जिल्हा सुरक्षा मंडळ अमरावती.