शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षाचे देशहितासाठी महत्त्वपूर्ण योगदान

By admin | Updated: December 29, 2016 01:50 IST

देशाच्या हितासाठी भारतीय राष्ट्रीय काँॅग्रेसची नेहमीच महत्वपूर्व भूमिका राहिली आहे

स्थापना दिवस : बबलू देशमुख यांचे प्रतिपादन अमरावती : देशाच्या हितासाठी भारतीय राष्ट्रीय काँॅग्रेसची नेहमीच महत्वपूर्व भूमिका राहिली आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. ते बुधवारी काँॅग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना बोलत होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात १८८५ ला काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून काँग्रेस पक्षाने देशहिताचे महत्वपूर्ण कामगिरी राहीली आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉग्रेस पक्षाने देशात विकासगंगा आणून भारत देश सुजलाम, सुफलाम घडविला असे देशमुख म्हणाले. यावेळी काँॅग्रेस पक्षाच्या १३१ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आदींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी यशवंतराव शेरेकर, प्रकाश काळबांडे, विद्या देडू, श्रीराम नेहर, भैय्या मेटकर, उपाध्यक्ष किशोर बोरकर, प्रल्हाद ठाकरे, जयंत देशमुख, भागवत खांडे, बिट्टू मंगरोळे, संजय वानखडे, छाया दंडाळे, उषा उताणे, बापुराव गायकवाड, बाबाराव कडू, सतिश धोंडे, बच्चू बोबडे, विठ्ठल सरडे, बबलू बोबडे, अक्षय भुयार, बाळासाहेब काळबांडे हेमंत येवले, कमलेश तायडे, सुभाष पाथरे, दिलीप तायडे, समाधान दहातोंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश काळबांडे यांनी तर आभार प्रदर्शन संजय मापले यांनी केले. (प्रतिनिधी)