शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

निधी नाही, तर प्रशिक्षण कशाला ?

By admin | Updated: June 11, 2016 00:11 IST

विकास निधीवरून राजकारण करणारे जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायतीला थेट विकास निधी मिळणार असल्याने नाराज आहेत.

जिल्हा परिषद : ग्रामपंचायतीच्या थेट निधीवर राजकारणअमरावती : विकास निधीवरून राजकारण करणारे जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायतीला थेट विकास निधी मिळणार असल्याने नाराज आहेत. एरवी राजकारणावरून एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या सदस्यांनी विकास निधी कसा खर्च करावा, या विषयावर यशदामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा फायदा काय? विकास निधीच नाही, तर प्रशिक्षण कशाला, असा सूर सदस्यांनी लावला आहे. चौदाव्या वित्त आयोगाचा विकास निधी थेट ग्रामपंचायतींना दिला जाणार आहे. मात्र यशदाकडून जिल्हा परिषद सदस्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे सदस्यांनी या प्रकाराला विरोध चालविला आहे. पैसा नाही, तर प्रशिक्षणही नको, असे मत व्यक्त केले आहे. ग्रामपंचायतींना सर्वाधिकार देण्याच्या प्रयत्नामुळे सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे. परिणामी प्रशिक्षणात सहभाग घेऊनही काय फायदा, असा सूर सध्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये उमटत आहे. ग्रामपंचायतींना निधी देण्यात येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी ग्रामपंचायतींच्या बळकटीकरणासाठी हा प्रयोग अमलात आणला. याचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतीद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना जोडण्याचा होता. यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या दिशानिर्देशाप्रमाणे चौदाव्या वित्त आयोगाने थेट ग्रामपंचायतींना निधी देण्याचे ठरविले आहे. आधी जिल्हा परिषदेच्या सदस्यांना मिळणाऱ्या निधीत कपात केल्याने नाराजीचा सूर आहे. जिल्हा परिषद सदस्यांकडे जवळपास जवळपास १५ ग्रामपंचायती येतात. ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतींवर सदस्यांचे नियंत्रण असणार आहे. तसेच समन्वय ठेवण्याची जबाबदारी सदस्यांकडे आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षांत नेमकी कोणती कामे करायची, याचा आराखडा तयार करण्यासाठीही मार्गदर्शन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)