शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

गतिरोधक किती सुरक्षित ?

By admin | Updated: February 23, 2016 00:04 IST

शहरातील वाहनांची गर्दी आणि वाढलेले अपघातांवर काही अंशी नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधकाची निर्मिती केली जाते.

असुरक्षिततेची भावना : आयआरसीचे नियम पायदळी प्रदीप भाकरे अमरावतीशहरातील वाहनांची गर्दी आणि वाढलेले अपघातांवर काही अंशी नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधकाची निर्मिती केली जाते. त्यामुळे ते अत्यावश्यक आहेत. पण, या गतिरोधकांमुळे नवीन संकट ओढवल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. परिणामी या गरजेच्या गतिरोधकांबाबत वाहन चालकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक उभारले जातात. त्यासाठी इंडियन रोड काँग्रेसचे नियम आणि निकषही आहेत. मात्र शहरातील गतिरोधकांची अवस्था पाहता नियमांची प्रतारणा करीत अनेक ठिकाणी फक्त मागणी आली म्हणून गतिरोधक उभारल्याचे दिसून येते. शहरातील गतिरोधक वाहनांची गती नियंत्रित ठेवण्यासाठी उभारलेत की ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्वावर त्यांची निर्मिती केली आहे. असा प्रश्न रस्त्यांवरील गतिरोधकांवरून जाताना पडतो.गतिरोधकाने आजार बळावलेअमरावती : शहरात उभारलेले गतिरोधक एक सारखे नाहीत. गतिरोधकांच्या नावाखाली काही ठिकाणी उभारलेल्या टेकांड्यामुळे नागरिकांची शारीरिक, तसेच वाहनांचीही क्षति होत आहे. यातून गतिरोधक उभारतांना यंत्रणा कोणत्या नियमाची अंमलबजावणी क रते, असाच प्रश्न निर्माण झाला आहे.पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी व वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक उभारले जातात.मात्र प्रशासनाने इंडियन रोड कांग्रेसचे नियम व उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे डोळेझाक करत अनेक ठिकाणी गतिरोधक उभारले जातत. पादचाऱ्यांना रस्ता ओलाडण्यासाठीच्या उंचवट्यांना शहरातील वाहनचालकांना समोरे जावे लागते. त्यावर पडलेले खड्डे व उखडल्ले पेव्हिंग बॉक्स यामुळे वाहन घसरण्याच्या घटनाही घहत आहेत. डांबराच्या पातळ पट्ट्या (रंबल्ड स्ट्रिप्स) वापरुन वाहतूक उंचावत जाणारा व शिखरावर सपाट असलेला ऊंचवटा तयार करुन गतिरोधकाची निर्मिती झाली पाहिजे. हा आयआरटींचा नियमही पासलेला दिसत नाही. परिणामी या गरजेच्या गतिरोधकांबद्दल वहन चालकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. शहरातील वाहतूक होईल स्मार्ट शहरातील अनेक मार्गासह महामार्गाचीही हीच परिस्थिती आहे.त्यामुळे अमरावती शहर स्मार्टसिटीचे नियोजन करतांना चांगले रस्ते हवेत. याबाबतचा निर्णय तज्ञांच्या सल्लयावरुन केल्यावरच झाला तर शहरातील वाहतूक स्मार्ट व सुरक्षित होईल. स्पीडब्रेकरमुळे नागरिकांना पाठीचा, मणक्याचा आजार बळावल्याची अनेक उदाहरणे आहेत. गतिरोधकांची ऊंची कमी-अधिक असल्यामुळे वाहनचालकांना अनेक प्रकारच्या आजाराला सामोरे जावे लागते. - प्रिया चौधरी,जनरल फिजियशन