शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

देवी रुक्मिणीच्या पालखीला पंढरपुरात मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 01:13 IST

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यात श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुक्मिणीमातेच्या पालखीला मानाचे स्थान मिळाले व महानैवेद्य सुरू करण्यात आला आहे, माहेराची पालखी या नात्याने कौंडण्यपूर येथील पालखीला मागील सहा वर्षांपासून हा सन्मान प्राप्त झालेला आहे.

ठळक मुद्देमाहेरच्या पालखीचा सहा वर्षांपासून सन्मान। पंढरपूर समितीचे कौंडण्यपूर संस्थानला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यात श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुक्मिणीमातेच्या पालखीला मानाचे स्थान मिळाले व महानैवेद्य सुरू करण्यात आला आहे, माहेराची पालखी या नात्याने कौंडण्यपूर येथील पालखीला मागील सहा वर्षांपासून हा सन्मान प्राप्त झालेला आहे. यासंदर्भात श्रीक्षेत्र पंढरपूर संस्थानचे शासकीय व्यवस्थापकांचे पत्र गुरुवारी कौंडण्यपूर संस्थानला प्राप्त झाले.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरद्वारे ही सेवा सहा वर्षांपासून सुरू केली असल्याचे पत्र तेथील व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार यांनी ८ जुलैला श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, कौंडण्यपूरच्या अध्यक्षांना पाठविले आहे. सहा वर्षांपूर्वी आषाढी सोहळ्यामध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीप्रमाणेच ४२४ वर्षांची परंपरा लाभलेल्या रुक्मिणीमातेच्या पालखीला मानाचे स्थान व महानैवेद्याचा मान मिळावा, अशी विनंती आमदार यशोमती ठाकूर यांनी पंढरपूर संस्थानला सातत्याने केली होती. पंढरपूर येथे आषाढीला श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याची प्रथा आहे. त्यानुसारच कार्तिक एकादशीला श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे रुक्मिणीदेवीची शासकीय महापूजा व्हावी, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न फलदायी ठरले आहेत. ही पार्श्वभूमी याला असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर