शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

शोध बचाव पथकातील कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन द्या

By admin | Updated: June 30, 2015 00:20 IST

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कार्यरत १४ कर्मचाऱ्यांचे माहे जुलै २०१४ पासून ...

तिढा : १४ कर्मचाऱ्यांची सामूहिक मागणी अमरावती : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कार्यरत १४ कर्मचाऱ्यांचे माहे जुलै २०१४ पासून सुमारे १ लाख ९० हजार ४०० रूपयांचे मानधन अद्यापही थकीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे मानधन त्वरित देण्यात यावे, असे साकडे या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सोमवारी घातले आहे.मागील वर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे महापूराची स्थिती निर्माण झाली होती.यामुळे ही परिस्थिती हाताळण्यासाठी गृहरक्षक दलातील १४ सैनिकांना या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या नियंत्रण कक्षात २४ तास कर्तव्यावर ठेवण्यात आले.त्यांनी ३४ दिवस काम केले आहे. यानुसार या कर्मचाऱ्यांना प्रति व्यक्ती ४०० रूपयाप्रमाणे, १३ हजार ६०० रूपये मानधन अद्यापही जिल्हा प्रशासनाने अदा केले नाही ते त्वरित देण्यात, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी गित्ते यांच्याकडे केली आहे. यावेळी राजेंद्रसिंग बघेल, प्रदीप बद्रे, आनंदसिंह ठाकूर, अजय आसोले, शशांक दुबे, सुधीर गडलिंग, प्रफुल्ल भुसारी, राजेंद्र शाहाकार, मंगेश सोळेके, वाबुलाल सूर्यवंशी आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)