शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

आदिवासी कोळी महासंघाने केली अन्यायकारक शासन निर्णयाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:13 IST

निवेदन : विविध मागण्या सोडविण्याची मागणी अमरावती : शासनाचा २१ डिसेंबर २०१९ रोजी काढलेला नियमसंख्या अधिसंख्यपदाचा काळा जीआर रद्द ...

निवेदन : विविध मागण्या सोडविण्याची मागणी

अमरावती : शासनाचा २१ डिसेंबर २०१९ रोजी काढलेला नियमसंख्या अधिसंख्यपदाचा काळा जीआर रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी आदिवासी कोळी महासंघाने सोमवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले.

निवेदनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, अन्यायग्रस्त ३३ आदिवासी जमातीकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. अशातच २१ ङिसेंबर २०१९ रोजी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा अधिसंख्यपदाचा शासन निर्णय काढण्यात आला. सदर शासन निर्णय रद्द करावा, याकरिता २५ नोव्हेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आलेत. मात्र, याची शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे या अन्यायकारक शासन निर्णयाविरुद्ध आदिवासी कोळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अन्यायकारक जीआरची होळी करीत संताप व्यक्त केला. शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी निवेदनाव्दारे केली. लक्ष्मण गाले, विभागीय अध्यक्ष एकनाथ जुवार, भाष्कर कोलटेके, वसंत इंगळे, गजानन कासमपुरे, वंदना जामनेकर, पुष्पलता चेचरे, संगीता धांडगे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.