शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

भारिप बहुजन महासंघातर्फे कर्जमाफीच्या "जीआरची" होळी

By admin | Updated: June 27, 2017 00:06 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना जाचक अटीमुळे काहीच फायदा होणार नसल्याने ....

आंदोलन : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना जाचक अटीमुळे काहीच फायदा होणार नसल्याने सोमवारी भारिप बहुजन महासंघाने शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयाच्या जीआरची होळी करून संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या या धोरणाचा तीव्र निषेध नोंदविला आहेराज्यातील भाजपा सरकारने निवडणुकीत जाहीर केल्याप्रमाणे भाजपा सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने केली आहे. मात्र नुकतीचे शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. राज्य शासनाने कर्जमाफीबाबत काढलेल्या अध्यादेशात वेगवेगळे निकष लावून अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा एकमेव कार्यक्रम या निर्णयात राबविला आहे.त्यामुळे कुठल्याही शेतकरी कर्जमाफीला अटी व शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना दहा हजार रूपयाची शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी आदी मागण्या यावेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष नंदेश अंबाडकर, माजी अध्यक्ष अनिल बरडे, रामभाऊ पाटील, सतीश सियाले, आनंद वरठे, विनायक दूधे, मिलिंद डोंगरे, चरणदास निकोसे, अशोक गोंडाणे आदींनी केल्या आहेत.