शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

गारपीटग्रस्तांंना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:43 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ४८ हजार हेक्टरमधील रबी पिके व फळपिकांचे नुकसान झाले. शेतकरी प्रचंड अडचणीत असल्यामुळे त्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी बुधवारी जिल्हा दौऱ्यावर आलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.जिल्ह्यातील ११ ...

ठळक मुद्देखासदारांची मागणी : सुधीर मुनगंटीवारांना निवेदन

आॅनलाईन लोकमतअमरावती : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ४८ हजार हेक्टरमधील रबी पिके व फळपिकांचे नुकसान झाले. शेतकरी प्रचंड अडचणीत असल्यामुळे त्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी बुधवारी जिल्हा दौऱ्यावर आलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील ५०० गावांतील ४८ हजार हेक्टरमधील गहू, हरभरा, कांदा, संत्री व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रबी पिके उद्ध्वस्त झाली. संत्र्याचा अंबिया बहर गळाला. गहू पडला, तर हरभऱ्याचे नुकसान झाले. यापूर्वी खरीप हंगामाचे अपुऱ्या पावसाने नुकसान झाले, तर बोंड अळीने कापसाचे पीक हातचे गेले. अद्याप सर्वेक्षण सुरू झालेले नाही. त्यामुळे महसूल यंत्रणेवर विसंबून न राहता सर्व यंत्रणांचा यामध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संजय बंड, राजेश वानखडे, सुनील खराटे, प्रशांत वानखडे, ज्ञानेश्वर धाने, शोभा गायकवाड, वर्षा भोयर, रेखा खारोडे आदी उपस्थित होते.