शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

आदिवासींच्या प्रलंबित ३५ वनहक्क दाव्यांवर सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:15 IST

अमरावती : अनुसूचित जमाती व ईतर पारंपारिक वननिवासी या्ंच्या जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नांमजूर केलेल्या ३५ प्रलंबित दाव्यांवर ...

अमरावती : अनुसूचित जमाती व ईतर पारंपारिक वननिवासी या्ंच्या जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नांमजूर केलेल्या

३५ प्रलंबित दाव्यांवर विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेतली आहे. त्यामुळे उशिरा का होईना, अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय देण्याची भूमिका शासनाने वठविली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात २२ हजार ५०९ वनहक्क दावे नांमजूर प्रकरणे असून, या प्रकरणांवर आता विभागीय आयुक्तांना निर्णय घ्यायचे आहे. त्याअनुषंगाने अमरावतीचे विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी आदिवासींच्या नांमजीर दाव्यांवर सुनावणीला प्रारंभ केले आहे. गत आठवड्यात पार पडलेल्या बैठकीतून आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालया अंतर्गत ३५ दाव्यांवर सनावणी घेऊन न्याय देण्याची भूमिका बजावली आहे. नामंजूर वनहक्क दाव्यांसाठी सहा महिने, तर १८ मे २०२० नंतर नामंजूर दाव्यांसाठी ९० दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. परंतु, मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प होते. आता जानेवारीपासून आदिवासींच्या प्रलंबित वनहक्क दाव्यांसाठी प्रशासनाने कार्यवाहीला वेग आणला आहे. आतापर्यंत दोन वेळा विभागीय आयुक्तांकडे सुनावणी झाली आहे. पहिल्या टप्पात २५ तर दुसऱ्या टप्प्यात ३५ वनहक्क दाव्यांवर सुनावणी करण्यात आली आहे.

---------------

जिल्हास्तरीय समितीने नांमजूर केलेले वनहक्क दावे

अमरावती :

वैयक्तिक दावे- ३९२

वैयक्तिक अपील- ३४१

सामहूहिक दावे - ६

यवतमाळ:

वैयक्तिक दावे- २३४

वैयक्तिक अपील- ६६४

सामूहिक दावे- ००

-------------

शासन अधिसूचनेप्रमाणे आदिवासींचा नामंजूर वनहक्क दाव्यांसाठी पुनर्विचार केले जात आहे. विभागीय आयुक्तांच्या सकारात्मक पुढाकाराने आदिवासींना न्याय मिळत आहे.

- विनोद पाटील, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती.