शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

गारपीटग्रस्तांना हवा मदतीचा हात

By admin | Updated: March 17, 2015 01:28 IST

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना यथायोग्य मदत आणि शेतमालाला योग्य बाजारभाव देण्याची मागणी

अमरावती : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना यथायोग्य मदत आणि शेतमालाला योग्य बाजारभाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शेखर भोयर यांनी केली असून शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. निवडणूक काळात भाजपने शेतमालाला योग्य बाजारभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले असून शेतकरी देखील हैराण झाला आहे. अलीकडे तर शेतकऱ्यांवर आसमानी संकटे एका मागोमाग एक कोसळत आहेत. सततचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रबीचे पीक हातचे गेले आहे. असे असूनही शासनाद्ववारे शेतकरी हितार्थ कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. आघाडी तसेच भाजप सरकारच्या काळात शेतमालाच्या भावात असलेली तफावत शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक त्रासदायक ठरत आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान भाजप शासनाने शेतकरी व सामान्य जनतेच्या हितासाठी दिलेल्या आर्थिक घोषणांची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणीदेखील शेखर भोयर यांनी केली आहे. या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. टोलनाके बंद करण्याबाबतही शासनाने भूमिका स्पष्ट करावी, असेदेखील दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.