शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

गुरुजींची अडचण : पुढारी, नेत्यांमध्ये वाढली नियमांची धास्ती

By admin | Updated: September 27, 2014 00:56 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यामुळे राजकीय नेते कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत असून दरम्यान ताकसुध्दा फुंकून पीत आहेत.

जितेंद्र दखणे अमरावतीविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यामुळे राजकीय नेते कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत असून दरम्यान ताकसुध्दा फुंकून पीत आहेत.विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतो यासाठी मागील महिन्यापासून सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याच क्षणापासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. साहजिकच राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह, अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही बंधने आली. ती आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार असल्याचे सर्वजण या आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी घतली जात आहे. ग्रामीण भागात आदर्श आचारसंहितेची सखोल माहिती नसल्याने विविध कार्यक्रमांत जावे की नाही, असा प्रश्न कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही पडला आहे. कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात साहेबांना येता येते का? याची चौकशी कार्यकर्ते करीत आहेत. या कालावधीत उमेदवार नेत्यासह सर्वच मोठ्या नेत्यावर आयोगाच्या कर्मचाऱ्यांची नजर असते. नेते मंडळीसुध्दा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याअगोदर खातरजमा करुनच कार्यक्रमास सहभागी होताना दिसत आहेत. एरवी राजकीय नेते पदाधिकारी यांच्याशी सलोख्याने वागणारे अधिकारीही कारवाईच्या धास्तीने या लोकांपासून दूरच राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये अधिक गोची राजकीय पक्षांशी निगडित संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची होत आहे. बऱ्याच निवडणुकीत शिक्षक संघटना कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांशी निगडित आहेत. त्यांना मात्र एकीकडे आयोगाची धास्ती, दुसरीकडे साहेबांच्या परीक्षेच्या वेळीच त्यांना मदत करता येत नाही. त्यामुळे ते द्विधा मनस्थितीत आहेत. आजही ग्रामीण भागात गुरुजींचा शब्द प्रमाण मानला जातो. पण आदर्श आचारसंहितेमुळे शासकीय सेवेत असणाऱ्या गुरुजींची मोठी अडचण होताना दिसत आहे.