शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मध्यवर्ती कारागृहात मार्गदर्शन कार्यक्रम

By admin | Updated: September 16, 2015 00:17 IST

जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अमरावती व जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंद्यींना रविवारी कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले.

अमरावती : जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अमरावती व जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंद्यींना रविवारी कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती दास होते. न्या. वर्मा, न्या. अग्रवाल, न्या.ओझा, न्या.वानखेडे, कारागृह अधीक्षक एस.व्ही. खटावकर, उपअधीक्षक ढोले व वरिष्ठ तुरूंगाधिकारी क्षीरसागर उपस्थित होते. या कार्यक्रमात दास यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. वर्मा यांनी साधारण गुन्हे व त्यावरील शिक्षा याविषयी मार्गदर्शन केले. अग्रवाल यांनी वाटाघाटी न्यायप्रक्रियेवर मार्गदर्शन केले. ओझा यांनी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उद्देश स्पष्ट केला. वानखेडे यांनी जामीन कशी मिळते यावर मार्गदर्शन केले. कारागृह अधीक्षक खटावकर यांनी संचित व अभिवचन रजा यावर मार्गदर्शन केले. कारागृहाचा मुख्य उद्देश सुधारणा आणि पुनर्वसन हा असून या उद्देशानेच कारागृहात बंद्यांकरिता विविध उपक्रम राबविण्यात येतात. याचे मुख्य कारण म्हणजे कारागृहातून बंदी सुटल्यानंतर त्याच्या मनात अपराधी भावना न राहता तो समाजात मिसळून त्यासाठी त्याला असे प्रशिक्षण दिले जाते. यालाच अनुसरून येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय यांच्यामार्फत ६ महिन्यांचे वायरमन प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये २३ बंद्यांनी सहभाग घेतला होता. त्याची परीक्षा फेब्रुवारीत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सर्व बंदी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या प्रमाणपत्रांचे वितरण न्यायमूर्ती दास यांच्या हस्ते करण्यात आले. दास यांनी बंद्यांना पुढील जीवनाकरिता शुभेच्छासह प्रमाणपत्रांचे वितरण केले. सूत्रसंचालन बी.एम. कांबळे यांनी, तर आभार प्रदर्शन कारागृह उपअधीक्षक बी.एन. ढोले यांनी केले. (प्रतिनिधी)