शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पालकमंत्र्यांकडून जळू नदीच्या पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST

नांदगाव खंडेश्वर : जळू नदीला आलेल्या पुरामुळे माहुली चोर परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतीच केली. ...

नांदगाव खंडेश्वर : जळू नदीला आलेल्या पुरामुळे माहुली चोर परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतीच केली. या नदीच्या पुराचे पाणी माहुली चोर गावात शिरू नये, यासाठी संरक्षणभिंत आहे. ही भिंत नदीच्या पुरामुळे खरडून गेली. त्याची पाहणी यावेळी त्यांनी केली.

पालकमंत्र्यांसमवेत माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषद सभापती सुरेश निमकर उपस्थित होते. जळू नदीच्या पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानाची व्यथा गावकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली. यावेळी उपसरपंच देवेंद्र अंबर्ते, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सरोदे, निखिल चोरे, उमेश तिखिले, बंडु जाधव, प्रकाश ओलीवकर, अरुण गाडेकर, सुभाष तिखिले, रोशन पवार, मनोहर पवार, बंडू झंझाट, अमोल ढगे, गणेश खंडारे, कृषिसहायक पंकज लाडके व गावकरी मंडळी उपस्थित होती.

120921\img-20210911-wa0014.jpg

अतिवृष्टीच्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी.