शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अद्यावतीकरणानुसार संचमान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:16 IST

अमरावती : राज्यातील शाळांमधील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांची पदे निश्चित करण्यासाठीची संचमान्यता करण्यात ...

अमरावती : राज्यातील शाळांमधील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांची पदे निश्चित करण्यासाठीची संचमान्यता करण्यात येणार आहे. त्यामुळे आधार नोंदणी अद्यावतीकरणाचे काम अपूर्ण राहिल्यास कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी होतील, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण उपसंचालक यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण करण्याबाबत बरेचदा आदेश बजावूनही अनेक विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण पूर्ण झालेले नाही. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या बोटांच्या प्रशासन आधार नोंदणी करणे काही शाळांना पालकांना शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. राज्यातील सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनाच्या अधिपत्याखालील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक नोंदणीचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. सध्या शाळा बंद असल्या तरी आधार नोंदणी होऊनही आधार क्रमांक न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्राप्त करून सरल प्रणालीमध्ये अद्ययावत करावा लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे शिक्षकांची पदे निश्चित करण्याची संचमान्यता केली जाते. मात्र, आता आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरच संचमान्यता दिली जाणार आहे. त्यामुळे आधार नोंदणीचे काम अपूर्ण राहिले असल्यास कमी भासणाऱ्या पटसंख्यामुळे शिक्षकांची पदे संचमान्यता कमी होती. त्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या परिस्थितीत आधार क्रमांक नोंदणी अद्ययावतीकरण पूर्ण न करणाऱ्या शालेय व्यवस्थापनास जबाबदार धरले राहणार आहे. अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.