शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
3
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
4
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
5
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
6
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
8
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
9
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
10
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
11
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
12
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
13
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
14
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
15
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
16
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
17
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
18
आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा
19
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
20
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’

तळणी येथे भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: February 14, 2016 00:25 IST

पंचायत समितीमधील तळणी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

भटकंती : उन्हाळ्यापूर्वीच पेटला गावात पाणीप्रश्नमोर्शी : पंचायत समितीमधील तळणी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने तात्पुरती व्यवस्था केलेली विहीर आटली असून मागील १० दिवसांपासून गावातील नळयोजना बंद आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन शेतातून टाकावी लागत असून उभ्या पिकांमुळे महिनाभरापासून काम प्रलंबित आहे. पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असले तरी प्रत्यक्षात पाणी टाकीपर्यंत पोहोचण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागणार असल्याचे समजते. मागील वर्षी नव्या योजनेच्या कामाला सुरुवात झाली असली तरी पावसाळ्यानंतर सदर योजनेचे काम होऊ शकले नव्हते. मागील वर्षीही तीव्र पाणी टंचाईचा सामना तळणीकरांना करावा लागला. प्रशासकीय मंजुरातीचे अनेक अडथळे पार केल्यानंतर योजनेचे काम जेमतेम सुरू झाले होते.पाण्याचे महत्त्व समजून तातडीने मंजुरात मिळणे गरजेचे होते. त्यामुळे यावर्षी पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला नसता. गावाला नवीन योजनेचे पाणी सुरू होईपर्यंत नव्या विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव शासन दरबारात ग्रामपंचायतने सादर केला असून प्रस्ताव मंजूर होईपर्यंत नागरिकांची शेतातून पाणी आणण्यासाठी पायपिट सुरुच राहणार आहे. शेतीची मजुरीची कामे सोडून पाणी आणण्याचे काम नागरिक सध्या करत असून गावातील विहीरींचे, हातपंपाचे पाणी अत्यंत कमी झाले आहे. (शहर प्रतिनिधी)