शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

तळणी येथे भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: February 14, 2016 00:25 IST

पंचायत समितीमधील तळणी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

भटकंती : उन्हाळ्यापूर्वीच पेटला गावात पाणीप्रश्नमोर्शी : पंचायत समितीमधील तळणी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने तात्पुरती व्यवस्था केलेली विहीर आटली असून मागील १० दिवसांपासून गावातील नळयोजना बंद आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन शेतातून टाकावी लागत असून उभ्या पिकांमुळे महिनाभरापासून काम प्रलंबित आहे. पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असले तरी प्रत्यक्षात पाणी टाकीपर्यंत पोहोचण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागणार असल्याचे समजते. मागील वर्षी नव्या योजनेच्या कामाला सुरुवात झाली असली तरी पावसाळ्यानंतर सदर योजनेचे काम होऊ शकले नव्हते. मागील वर्षीही तीव्र पाणी टंचाईचा सामना तळणीकरांना करावा लागला. प्रशासकीय मंजुरातीचे अनेक अडथळे पार केल्यानंतर योजनेचे काम जेमतेम सुरू झाले होते.पाण्याचे महत्त्व समजून तातडीने मंजुरात मिळणे गरजेचे होते. त्यामुळे यावर्षी पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला नसता. गावाला नवीन योजनेचे पाणी सुरू होईपर्यंत नव्या विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव शासन दरबारात ग्रामपंचायतने सादर केला असून प्रस्ताव मंजूर होईपर्यंत नागरिकांची शेतातून पाणी आणण्यासाठी पायपिट सुरुच राहणार आहे. शेतीची मजुरीची कामे सोडून पाणी आणण्याचे काम नागरिक सध्या करत असून गावातील विहीरींचे, हातपंपाचे पाणी अत्यंत कमी झाले आहे. (शहर प्रतिनिधी)