शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

दोन लाख कार्डधारकांना १०० रुपयांचे अनुदान

By admin | Updated: February 27, 2015 00:21 IST

दारिद्र्यारेषेखालील नागरिकांच्या शिधापत्रिकेवर जेवढ्यांची नावे आहेत त्या सर्वांच्या बँक खात्यात पहिल्यांदाच १०० रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अमरावती : दारिद्र्यारेषेखालील नागरिकांच्या शिधापत्रिकेवर जेवढ्यांची नावे आहेत त्या सर्वांच्या बँक खात्यात पहिल्यांदाच १०० रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. १३ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार ही रक्कम ३१ मार्चपर्यंत लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १,२१,८२३ अंत्योदय व १,७२,२९१ व प्राधान्य गटाचे लाभार्थी आहेत. या कार्डधारकांना प्रतिव्यक्ती २ किलो २ रुपये दराने गहू व ३ रुपये दराने तांदूळ प्राप्त होतात. या धान्यासोबत १०० रुपये प्रतीव्यक्ती अनुदानप्राप्त होणार आहे. आता ही रक्कम एकदाच प्राप्त होणार आहे. या प्रक्रियेसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शिधापत्रिकेचे संगणकीकरण करण्यात येत आहे. तसेच शिधापत्रिकेचे विवरणपत्र तयार करण्याचेही काम सुरु आहे.शासनाने या योजनेच्या आराखड्यास शासनाने या योजनेच्या प्राथमिक आराखड्यास ११ डिसेंबर २०१४ मध्ये पहिला आदेश काढला. यावेळी योजनेची प्रक्रिया पूर्ण करण्याची कालमर्यादा ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत ठेवण्यात आली. मात्र कालमर्यादा जास्त असल्याने कामामध्ये योग्य गती राखण्यात आली नाही. कामाला गती मिळण्यासाठी राज्याचे या विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी ३ फेब्रुवारी २०१५ यांनी पुरवठा विभागाला योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत. यावेळी ३१ मार्च २०१५ ही कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शिधापत्रिकेचा संगणकीकृत डाटा-प्रिंटेड फॉर्म उपलब्ध करुन दिल्यामुळे योजनेच्या कामाला गती मिळाली आहे.