शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
4
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
5
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
6
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
7
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
8
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
9
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
10
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
11
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
12
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
13
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
14
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
15
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
16
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
17
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
18
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
19
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
20
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल

जिल्ह्याला ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध

By admin | Updated: June 12, 2017 00:22 IST

जिल्ह्यात डिसेंबर २०१७ मध्ये ग्रामपंचायतींची मुदत संपत असून या ग्रामपंचायतींना आता निवडणुकीचे वेध लागले आहे.

१ जुलैपर्यंत नाव नोंदणी : ग्रा.पं. संपणार मुदतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात डिसेंबर २०१७ मध्ये ग्रामपंचायतींची मुदत संपत असून या ग्रामपंचायतींना आता निवडणुकीचे वेध लागले आहे. निवडणूक विभागाने या निवडणुकीसाठी मतदार यादी निश्चित करण्याचे काम हाती घेतले असून १ जुलै २०१७ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना आपली नावे मतदार यादीत नोंदविता येणार आहेत.निवडणूक विभागाने मतदार यादी तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली असल्याने राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार, सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्वांनीच ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व राहावे यासाठी मोर्चेबांधणीला आतापासूनच सुरूवात केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नगरपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम संपल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांची लगबग सुरू होईल. जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी काही ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१७ मध्ये संपत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर निवडणूक विभागाने मतदार याद्यांचा नूतनीकरण सुरू केले आहे. यासाठी १ जुलै २०१८ ही अंतिम तारीख निश्चित करीत या तारखेपूर्वी ते आपले नावे मतदार यादीत नोंद करतील अशांनाच आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मतदान करता येणार आहे अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या असून जिल्हा निवडणूक विभागाकडून तशी प्रक्रिया सुरू झाली आहे.सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीजिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी काही ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१७ मध्ये संपत आहेत. सर्वच राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार, विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्वांनीच ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी मोर्चेबांधणीला आतापासून सुरूवात केली आहे.