शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

जिल्ह्याला ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध

By admin | Updated: June 12, 2017 00:22 IST

जिल्ह्यात डिसेंबर २०१७ मध्ये ग्रामपंचायतींची मुदत संपत असून या ग्रामपंचायतींना आता निवडणुकीचे वेध लागले आहे.

१ जुलैपर्यंत नाव नोंदणी : ग्रा.पं. संपणार मुदतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात डिसेंबर २०१७ मध्ये ग्रामपंचायतींची मुदत संपत असून या ग्रामपंचायतींना आता निवडणुकीचे वेध लागले आहे. निवडणूक विभागाने या निवडणुकीसाठी मतदार यादी निश्चित करण्याचे काम हाती घेतले असून १ जुलै २०१७ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना आपली नावे मतदार यादीत नोंदविता येणार आहेत.निवडणूक विभागाने मतदार यादी तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली असल्याने राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार, सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्वांनीच ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व राहावे यासाठी मोर्चेबांधणीला आतापासूनच सुरूवात केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नगरपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम संपल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांची लगबग सुरू होईल. जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी काही ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१७ मध्ये संपत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर निवडणूक विभागाने मतदार याद्यांचा नूतनीकरण सुरू केले आहे. यासाठी १ जुलै २०१८ ही अंतिम तारीख निश्चित करीत या तारखेपूर्वी ते आपले नावे मतदार यादीत नोंद करतील अशांनाच आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मतदान करता येणार आहे अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या असून जिल्हा निवडणूक विभागाकडून तशी प्रक्रिया सुरू झाली आहे.सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीजिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी काही ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१७ मध्ये संपत आहेत. सर्वच राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार, विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्वांनीच ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी मोर्चेबांधणीला आतापासून सुरूवात केली आहे.