शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

वरुडात शासनाची तिरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:11 IST

सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी, शेतमजुरांना प्रलोभने दाखविली. सत्तेत आल्यावर नोटबंदी, जीएसटी व कर्जमाफीचा केवळ देखावा करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार राज्यासह केंद्रातील सरकार करीत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचा जनाक्रोश : शेतकरी, शेतमजूर रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी, शेतमजुरांना प्रलोभने दाखविली. सत्तेत आल्यावर नोटबंदी, जीएसटी व कर्जमाफीचा केवळ देखावा करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार राज्यासह केंद्रातील सरकार करीत आहे. यासोबतच अकार्यक्षम आमदारांवर निशाना साधत काँग्रेसच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी, शेतमजुरांनी तहसील कार्यालयावर जनआक्रोश तिरडी मोर्चा काढला.स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीमधून निघालेल्या जनाक्रोश मोर्चाने तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत सरकारची तिरडी काढली. अनिल ढोरे व विनायक गायवाडे यांनी मुंडन करून निषेध नोंदविला. मोर्चाचे नेतृत्व करताना विक्रम ठाकरे यांनी शासनाच्या धोरणांवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, ज्यावेळी मुख्यमंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळी ते शेतकºयांचा कळवळा व्यक्त करीत होते. आता सत्तेत येताच त्यांनी शेतकरीविरोधी धोरण अवलंबले आहे. यासोबतच त्यांनी आ. अनिल बोंडे यांच्यावरसुद्धा तोंडसुख घेतले. काँग्रेसने आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार आशिष बिजवल यांना दिले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ कुकडे, वासुदेव पोहरकर, ताराबाई बारस्कर, दिनेश आंडे, मनोज गेडाम यांनी मार्गदर्शन केले. गिरीश कराळे, राष्ट्रवादीचे नीलेश मगर्दे, धनंजय बोकडे, प्रशांत धुर्वे, बाळू पाटील, जितू शहा, बाबाराव मांगरुळकर, पांडुरंग घोरमाडे यावेळी उपस्थित होते.