शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वरुडात शासनाची तिरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:11 IST

सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी, शेतमजुरांना प्रलोभने दाखविली. सत्तेत आल्यावर नोटबंदी, जीएसटी व कर्जमाफीचा केवळ देखावा करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार राज्यासह केंद्रातील सरकार करीत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचा जनाक्रोश : शेतकरी, शेतमजूर रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी, शेतमजुरांना प्रलोभने दाखविली. सत्तेत आल्यावर नोटबंदी, जीएसटी व कर्जमाफीचा केवळ देखावा करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार राज्यासह केंद्रातील सरकार करीत आहे. यासोबतच अकार्यक्षम आमदारांवर निशाना साधत काँग्रेसच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी, शेतमजुरांनी तहसील कार्यालयावर जनआक्रोश तिरडी मोर्चा काढला.स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीमधून निघालेल्या जनाक्रोश मोर्चाने तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत सरकारची तिरडी काढली. अनिल ढोरे व विनायक गायवाडे यांनी मुंडन करून निषेध नोंदविला. मोर्चाचे नेतृत्व करताना विक्रम ठाकरे यांनी शासनाच्या धोरणांवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, ज्यावेळी मुख्यमंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळी ते शेतकºयांचा कळवळा व्यक्त करीत होते. आता सत्तेत येताच त्यांनी शेतकरीविरोधी धोरण अवलंबले आहे. यासोबतच त्यांनी आ. अनिल बोंडे यांच्यावरसुद्धा तोंडसुख घेतले. काँग्रेसने आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार आशिष बिजवल यांना दिले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ कुकडे, वासुदेव पोहरकर, ताराबाई बारस्कर, दिनेश आंडे, मनोज गेडाम यांनी मार्गदर्शन केले. गिरीश कराळे, राष्ट्रवादीचे नीलेश मगर्दे, धनंजय बोकडे, प्रशांत धुर्वे, बाळू पाटील, जितू शहा, बाबाराव मांगरुळकर, पांडुरंग घोरमाडे यावेळी उपस्थित होते.