शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची कर्जमुक्ती फसवणुकीचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:11 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी हे फसवणुकीचे धोरण असल्याचा आरोप आमदार वीरेंद्र जगताप यांनी केला.

वीरेंद्र जगताप : तहसीलसमोर शेतकऱ्यांचे धरणे लोकमत न्यूज नेटवर्कचांदूररेल्वे : राज्य शासनाने शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी हे फसवणुकीचे धोरण असल्याचा आरोप आमदार वीरेंद्र जगताप यांनी केला. चांदूररेल्वे येथे शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाचे नेतृत्व करताना त्यांनी शासनाच्या धोरणावर ताशेरे ओढले. चांदूररेल्वे तालुका काँग्रेस कमेटीच्या शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्त्वात शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयासमोर बुधवारी धरणे देऊन जाहीर निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून तत्काळ नवीन कर्जपुरवठा त्वरित करावा, १० हजार तत्काळ कर्ज पुरवठा करता ते सांगा, टोकण दिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ दहा हजार रुपये अ‍ॅडव्हान्स देण्यात यावा, दुबार पेरणीसाठी दहा हजाराची मदत तत्काळ जाहीर करा, तूर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या रक्कम त्वरित देण्यात यावी, समाज सुधारकांवरील हल्ले थांंबवून तथाकथित गोरक्षकांचा बंदोबस्त तत्काळ करा आदी मागण्या घेऊन तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी कर्ज माफ झाले नसल्याचे अर्ज भरून दिले. हे सर्व अर्ज शासनाकडे सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, जगदीश आरेकर, प्रदीप वाघ, नगराध्यक्ष सिट्टू सूर्यवंशी, सभापती प्रभाकरराव वाघ, उपसभापती अशोक चौधरी, बंडू देशमुख, गोविंद देशमुख, रवि देशमुख, बाळासाहेब ठाकरे, गोटू गायकवाड, देवानंद खुळेंसह हजारो शेतकरी उपस्थित होते.कर्जमाफी जाहीर झाली.यात किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला याची माहिती शासकीय यंत्रणेजवळ नसल्याने कर्जमाफी योजना फक्त घोषणाच ठरली आहे. - वीरेंद्र जगताप आमदार, चांदूररेल्वे