शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध

By admin | Updated: September 19, 2016 00:20 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपांच्या सहाय्याने सिंचनाकरिता पाणी उपलब्ध व्हावे, ...

पालकमंत्री : महावितरणच्या कामाचा आढावाअमरावती : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपांच्या सहाय्याने सिंचनाकरिता पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता महावितरण विभागाने वीजजोडणी कृषी फिडरवरून गावठान फिडरवर शिफ्ट करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महावितरण विभागाच्या प्रस्तावित प्रकल्प व नव्याने उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्रांचा आढावा शनिवारी पालकमंत्र्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, महावितरणचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.बैठकीत प्रस्तावित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनांतर्गत मंजूर प्रकल्प, प्रस्तावित उपकेंद्रे, उपकेंद्रांची क्षमता वाढ, उपकेंद्रातील वाढीव रोहीत्र, एकात्मिक ऊर्जा विकास योजनांतर्गत नवीन उपकेंद्रे व उपकेंद्रांची क्षमता वाढ, जिल्हाधिकारी अमरावती यांच्याव्दारे जमीन मंजूर केलेल्या प्रस्तावित गावनिहाय उपकेंद्रांची यादी याविषयी सविस्तर माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता महावितरण विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना ना.पोटे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्यात. बैठकीनंतर जिल्ह्यातील विभागाशी संबंधित तक्रारकर्त्यांची गाऱ्हाणी व निवेदने पालकमंत्री पोटे यांनी स्वीकारली. तक्रारकर्त्यांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. (प्रतिनिधी)