शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तूर उत्पादक शेतकऱ्यांना आले ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:14 IST

कावली वसाड : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीचे पीक अतिपावसामुळे सडले असले तरी शेतकऱ्यांनी विविध प्रकारचे फवारणी ...

कावली वसाड : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीचे पीक अतिपावसामुळे सडले असले तरी शेतकऱ्यांनी विविध प्रकारचे फवारणी करून या पिकाला वाचण्याचा प्रयत्न केला. त्याचे चांगले परिणाम शिवारात दिसत आहेत. त्यातच आता तुरीचे भाव गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले म्हणण्याची स्थिती कावली शिवारात दिसत आहे.

यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाळा झाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन या पिकाला फटका बसला. परिणामी उत्पन्नात घट झाली. तरीही परिसरातील शेतकऱ्यांनी मुबलक भूजलसाठा व अप्पर वर्धा धरणाच्या सिंचनावर रबी हंगामात गहू व हरभरा या पिकांची लागवड केली. त्यामुळे झालेल्या नुकसानाचे काही प्रमाणात फायदा होईल, अशी आशा व्यक्त होत असतानाच असतानाच खासगी बाजारातील तुरीचे भाव सात हजारांवर गेल्याचे सध्याचे चित्र आहे.

कावली व वसाड येथील शेतकरी सुधीर इंगळे व श्रीधर ढोले या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केवळ तूर पेरली होती. या पिकाला योग्य व्यवस्थापन केले व उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तूर या पिकाला अत्यल्प खर्च असून, त्याचे योग्य व्यवस्थापन व वन्यप्राण्यांपासून बचाव केला, तर हे शेतकऱ्यांना परवडणारे पीक असल्याचे इंगळे यांनी स्पष्ट केले.

कापसानेही दिला दगा

सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने पिकात घट झाली, तर काही शेतकऱ्यांनी जनावरे सोडली. एकीकडे कापूस या पिकाला चांगले मिळाले असले तरी उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तुर या पिकाचा फायदा झाले असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.