शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

‘या नभाने या भुईला दान द्यावे...’

By admin | Updated: June 17, 2016 23:59 IST

मागील तीन वर्षांपासून अनियमित, अल्प पावसामुळे पाणीटंचाई व दुष्काळामुळे बळीराजा होरपळून निघाला आहे.

गजानन मोहोड अमरावतीमागील तीन वर्षांपासून अनियमित, अल्प पावसामुळे पाणीटंचाई व दुष्काळामुळे बळीराजा होरपळून निघाला आहे. यावर्षी ‘या नभाने या भुईला दान द्यावे’ अशी आर्त हाक बळीराजाने दिली आहे. जिल्ह्यात पावसाचे जून ते आॅक्टोबरदरम्यान ५० दिवस मानण्यात येतात. या दिवसांत सरासरी किमान ८५० मि.मी. पावसाची अपेक्षा असते. मागीलवर्षी या पाच महिन्यात फक्त ३२ दिवस पाऊस पडला. वर्षभरात पावसाची ७२१ मि.मी.नोंद झाली. पावसाची ही टक्केवारी ७९ टक्के इतकी आहे. १४ जूनला मान्सूनचे आगमन झाले. दोन दिवस पडल्यानंतर तीन आठवडे पाऊस खंडित राहिला. यामुळे खरिपाची पेरणी रखडली. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. उशिरा पावसाने ६० दिवसांच्या अल्प कालावधीचे मूग व उडदाचे पीक बाद तर खंडित पावसामुळे सोयाबीन उद्ध्वस्त झाले. सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जमिनीतील आर्द्रता कमी झाली. रबीचा हंगामदेखील गारद झाला. सन २०१४-१५ च्या खरीप हंगामात जून- आॅक्टोबरदरम्यान केवळ ३६ दिवस पाऊस पडला. जिल्ह्यात ७८० मि.मी. पाऊस पडला. परंतु त्यावर्षीदेखील महिनाभर पाऊस खंडित राहिला. नेमकी सोयाबीन कापणी, मळणीच्या काळात मात्र संततधार पावसामुळे सोयाबीन जागीच थिजले. परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चदेखील मिळाला नाही. सन २०१३-१४ च्या हंगामात जून ते आॅक्टोबर या कालावधीत तब्बल ६२ दिवस पाऊस पडला. पावसाची ८१५ मि.मी. सरासरी असताना १०९६ मि.मी. पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी १३५ टक्के होती. त्यामुळे यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा बळीराजा करीत आहे.