शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

‘या नभाने या भुईला दान द्यावे...’

By admin | Updated: June 17, 2016 23:59 IST

मागील तीन वर्षांपासून अनियमित, अल्प पावसामुळे पाणीटंचाई व दुष्काळामुळे बळीराजा होरपळून निघाला आहे.

गजानन मोहोड अमरावतीमागील तीन वर्षांपासून अनियमित, अल्प पावसामुळे पाणीटंचाई व दुष्काळामुळे बळीराजा होरपळून निघाला आहे. यावर्षी ‘या नभाने या भुईला दान द्यावे’ अशी आर्त हाक बळीराजाने दिली आहे. जिल्ह्यात पावसाचे जून ते आॅक्टोबरदरम्यान ५० दिवस मानण्यात येतात. या दिवसांत सरासरी किमान ८५० मि.मी. पावसाची अपेक्षा असते. मागीलवर्षी या पाच महिन्यात फक्त ३२ दिवस पाऊस पडला. वर्षभरात पावसाची ७२१ मि.मी.नोंद झाली. पावसाची ही टक्केवारी ७९ टक्के इतकी आहे. १४ जूनला मान्सूनचे आगमन झाले. दोन दिवस पडल्यानंतर तीन आठवडे पाऊस खंडित राहिला. यामुळे खरिपाची पेरणी रखडली. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. उशिरा पावसाने ६० दिवसांच्या अल्प कालावधीचे मूग व उडदाचे पीक बाद तर खंडित पावसामुळे सोयाबीन उद्ध्वस्त झाले. सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जमिनीतील आर्द्रता कमी झाली. रबीचा हंगामदेखील गारद झाला. सन २०१४-१५ च्या खरीप हंगामात जून- आॅक्टोबरदरम्यान केवळ ३६ दिवस पाऊस पडला. जिल्ह्यात ७८० मि.मी. पाऊस पडला. परंतु त्यावर्षीदेखील महिनाभर पाऊस खंडित राहिला. नेमकी सोयाबीन कापणी, मळणीच्या काळात मात्र संततधार पावसामुळे सोयाबीन जागीच थिजले. परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चदेखील मिळाला नाही. सन २०१३-१४ च्या हंगामात जून ते आॅक्टोबर या कालावधीत तब्बल ६२ दिवस पाऊस पडला. पावसाची ८१५ मि.मी. सरासरी असताना १०९६ मि.मी. पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी १३५ टक्के होती. त्यामुळे यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा बळीराजा करीत आहे.