शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या

By admin | Updated: June 23, 2017 00:07 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व नवीन कर्जपुरवठा करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.

राकाँतर्फे निवेदन : सुप्रिया सुळे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेटलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व नवीन कर्जपुरवठा करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. यासंदर्भात गुरूवारी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे निवेदन सादर केले आहे.सध्या अमरावतीसह राज्यभरातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. ३ वर्षांपासून सतत नापिकी असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय दहा हजारांच्या मदतीच्या अटी व शर्ती जाचक आहेत. व बँकांचीसुध्दा परिस्थिती बिकड आहे. त्यामुळे शेतकरी शेती पेरण्यास त्यांची कुठलीही व्यवस्था नाही. पडीक शेती अधिक प्रमाणात राहू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती राहिल्यास जास्तीत जास्त शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकतात, ही सर्व बाब लक्षात घेता शासनाने विनाविलंब शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व पूर्णपणे शेतकऱ्यांना कर्जसुद्धा द्यावे, अशी मागणी खा.सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी विद्यानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, वसंत घुईखेडकर, वसुधा देशमुख, हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, बाबा राठोड, भास्कर ठाकरे, अनिल ठाकरे, अरूण गावंडे, गणेश खारकर, नितीन शेरेकर, प्रदीप राऊत, नंदकिशोर रेखाते, सतीश ढोरे, प्रमोद झाडे, स्मिता घोगरे, संगीता ठाकरे आदी उपस्थित होते.