शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या

By admin | Updated: June 23, 2017 00:07 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व नवीन कर्जपुरवठा करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.

राकाँतर्फे निवेदन : सुप्रिया सुळे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेटलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व नवीन कर्जपुरवठा करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. यासंदर्भात गुरूवारी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे निवेदन सादर केले आहे.सध्या अमरावतीसह राज्यभरातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. ३ वर्षांपासून सतत नापिकी असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय दहा हजारांच्या मदतीच्या अटी व शर्ती जाचक आहेत. व बँकांचीसुध्दा परिस्थिती बिकड आहे. त्यामुळे शेतकरी शेती पेरण्यास त्यांची कुठलीही व्यवस्था नाही. पडीक शेती अधिक प्रमाणात राहू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती राहिल्यास जास्तीत जास्त शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकतात, ही सर्व बाब लक्षात घेता शासनाने विनाविलंब शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व पूर्णपणे शेतकऱ्यांना कर्जसुद्धा द्यावे, अशी मागणी खा.सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी विद्यानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, वसंत घुईखेडकर, वसुधा देशमुख, हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, बाबा राठोड, भास्कर ठाकरे, अनिल ठाकरे, अरूण गावंडे, गणेश खारकर, नितीन शेरेकर, प्रदीप राऊत, नंदकिशोर रेखाते, सतीश ढोरे, प्रमोद झाडे, स्मिता घोगरे, संगीता ठाकरे आदी उपस्थित होते.