शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गव्हाणकुंडचा प्रकल्प सूर्याकडे ‘आ’ वासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 23:12 IST

मुख्यमंत्री, केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या दिमतीला डझनभर मंत्र्याच्या साक्षीने २४ डिसेंबर २०१७ ला गव्हाणकुंड येथील ३० हेक्टर परिसरामध्ये सौरऊर्जेपासून २० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन थाटात पार पडले. सहा महिन्यातच सदर प्रकल्प पूर्ण करून साडेअठरा हजार शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करण्याचे ठोस आश्वासन मिळाले. तथापि, एक वर्षापासून प्रकल्पाच्या जागेला तारेच्या कुंपणापलीकडे प्रगती झाली नाही. सौरऊर्जा प्रकल्प सूर्याकडे ‘आ’ वासूनच आहे.

ठळक मुद्देकुंपणापलीकडे प्रगती नाही : १८ हजार ८९६ शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : मुख्यमंत्री, केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या दिमतीला डझनभर मंत्र्याच्या साक्षीने २४ डिसेंबर २०१७ ला गव्हाणकुंड येथील ३० हेक्टर परिसरामध्ये सौरऊर्जेपासून २० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन थाटात पार पडले. सहा महिन्यातच सदर प्रकल्प पूर्ण करून साडेअठरा हजार शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करण्याचे ठोस आश्वासन मिळाले. तथापि, एक वर्षापासून प्रकल्पाच्या जागेला तारेच्या कुंपणापलीकडे प्रगती झाली नाही. सौरऊर्जा प्रकल्प सूर्याकडे ‘आ’ वासूनच आहे.बळीराजा जलसंजीवन योजेनेंतर्गत ३० हेक्टर महसुली जमिनीवर २० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पातून १८ हजार ८९६ शेतकºयांना नऊ उपकेंद्रांतून २४ तास वीजपुरवठा होणार होता. टेंभूरखेडा, बेनोडा, लोणी, शेंदूरजनाघाट आणि पुसला ही लाभार्थी गावे आहेत. १८ महिन्यांची मुदत असलेला हा प्रकल्प यावर्षी पूर्ण झाला असता, तर शेतकºयांना वीज वापरातून अनेक प्रश्न सुटले असते.