शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

गव्हाणकुंडचा प्रकल्प सूर्याकडे ‘आ’ वासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 23:12 IST

मुख्यमंत्री, केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या दिमतीला डझनभर मंत्र्याच्या साक्षीने २४ डिसेंबर २०१७ ला गव्हाणकुंड येथील ३० हेक्टर परिसरामध्ये सौरऊर्जेपासून २० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन थाटात पार पडले. सहा महिन्यातच सदर प्रकल्प पूर्ण करून साडेअठरा हजार शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करण्याचे ठोस आश्वासन मिळाले. तथापि, एक वर्षापासून प्रकल्पाच्या जागेला तारेच्या कुंपणापलीकडे प्रगती झाली नाही. सौरऊर्जा प्रकल्प सूर्याकडे ‘आ’ वासूनच आहे.

ठळक मुद्देकुंपणापलीकडे प्रगती नाही : १८ हजार ८९६ शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : मुख्यमंत्री, केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या दिमतीला डझनभर मंत्र्याच्या साक्षीने २४ डिसेंबर २०१७ ला गव्हाणकुंड येथील ३० हेक्टर परिसरामध्ये सौरऊर्जेपासून २० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन थाटात पार पडले. सहा महिन्यातच सदर प्रकल्प पूर्ण करून साडेअठरा हजार शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करण्याचे ठोस आश्वासन मिळाले. तथापि, एक वर्षापासून प्रकल्पाच्या जागेला तारेच्या कुंपणापलीकडे प्रगती झाली नाही. सौरऊर्जा प्रकल्प सूर्याकडे ‘आ’ वासूनच आहे.बळीराजा जलसंजीवन योजेनेंतर्गत ३० हेक्टर महसुली जमिनीवर २० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पातून १८ हजार ८९६ शेतकºयांना नऊ उपकेंद्रांतून २४ तास वीजपुरवठा होणार होता. टेंभूरखेडा, बेनोडा, लोणी, शेंदूरजनाघाट आणि पुसला ही लाभार्थी गावे आहेत. १८ महिन्यांची मुदत असलेला हा प्रकल्प यावर्षी पूर्ण झाला असता, तर शेतकºयांना वीज वापरातून अनेक प्रश्न सुटले असते.