शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

गणेशभक्तांना पाजले शेवाळयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:46 IST

येथील छत्री तलावावर कृत्रिम तलाव तयार करून येथे महापालिकेच्यावतीने गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. पण, तेथील पिण्याच्या पाण्याच्या कॅनमध्ये चक्क शेवाळ व कचरा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार रविवारी उघडकीस आला.

ठळक मुद्देमहापलिकेचा प्रताप : नागरिकांच्या आरोग्याला धोका, व्हिडीओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील छत्री तलावावर कृत्रिम तलाव तयार करून येथे महापालिकेच्यावतीने गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. पण, तेथील पिण्याच्या पाण्याच्या कॅनमध्ये चक्क शेवाळ व कचरा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार रविवारी उघडकीस आला.दूषित पाणी असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर हे बिंग फुटले. महापालिकेचा गलथान कारभार नागरिकांच्या जिवावर उठल्याचे हे चित्र बघून वाहतूक पोलिसांनी बारकाईने निरीक्षण हा प्रकार चव्हाट्यावर आला. हा प्रकार'लोकमत'ने आॅनलाईन व्हायरल करून लोकदरबारात मांडला. यावेळी एकीकडे गणपती बाप्पा मोऱ्याचा जयघोष होत असताना दुसरीकडे थकलेले नागरिक सदर पाण्याच्या कॅनमधुन आपली तृष्णा भागवित होते. काही नागरिकांनी पिण्याच्या बॅगची तपासणी केली असता . या मध्ये पाणी दूषित व कचरासुद्धा पाण्यात आढळून आला. येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत होते. त्या कारणाने दूषित पाणी नागरिकांना पाजण्याचा गंभीर प्रकार हा महापालिकेच्या संबंधित विभागाकडून झाला. या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. हा तर नागरिकांच्या आरोग्याशी शुद्ध खेळ असल्याची भावना जनमाणसांतून व्यक्त होत होती. शहरात अस्वच्छतेने सर्वत्र थैमान घातले आहे.तसेच मागील दोन महिन्यांत सर्वाधिक डेंग्यूचे व स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आता दूषित पाणी पोटात गेल्याने विविध प्रकारचे जलजन्य आजार सुध्दा होत आहेत. दूषित पाणी पिल्याने कावीळ, पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा नागरिकांच्या जिवीताशी खेळ तर नाही ना, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.ऐनवेळी बोलावल्या १०० कॅनछत्री तलावावर गणेश विसर्जनासाठी खड्डे खोदणे, बॅरीकेट्स लावणे, विसर्जनस्थळी सीसीटिव्ह कॅमेरे लावणे, निर्माल्य बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे असे नियोजन होते. परंतु, पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. बांधकाम विभागाच्या एका शाखा अभियंत्यानी ऐनवेळी १०० कॅनची व्यवस्था केली ही बाब पुढे आली आहे.संबंधितांवर कारवाई केव्हा?महापालिकेच्या एका शाखा अभियंता यांनी वेळेवर नागरिकांना पाणी पिण्यासाठी एका खासगी कॅन व्यावसायिकाला १०० कॅनची आर्डर दिली. त्यांनी या ठिकाणी व्यवस्था सुध्दा केली. पण, पाण्याच्या कॅनला शेवाळ लागली होती. व पिण्याच्या पाण्यामध्ये कचरा असल्याने व सदर पाणी दूषित असल्याने ते नागरिकांच्या पोटात गेले यातून विविध जलजन्य आजारा होऊ शकतात.