शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

गाडगेबाबांच्या तर्कशुद्ध विचारांची समाजाला गरज

By admin | Updated: June 4, 2014 23:22 IST

संत गाडगेबाबांनी ग्रामसफाई सोबतच समाजातील अनिष्ठ रुढीतील मानसिक घाण साफ करण्याचे कार्यही हाती घेतले होते. संत गाडगेबाबांच्या अशा क्रांतिकारी व तर्कशुध्द विचारांची समाजाला गरज असल्याचे

अमरावती : संत गाडगेबाबांनी ग्रामसफाई सोबतच समाजातील अनिष्ठ रुढीतील मानसिक घाण साफ करण्याचे कार्यही हाती घेतले होते. संत गाडगेबाबांच्या अशा क्रांतिकारी व तर्कशुध्द विचारांची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राजीव खिराडे यांनी केले.स्थानिक किरणनगर येथे किरण युवक व्यायाम व क्रीडा मंडळ, सर्वज्ञ वाचनालय व अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने ‘संत गाडगेबाबा विचार व कार्य’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खिराडे बोलत होते.व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून अंनिसचे बबनराव बेलसरे, नगरसेवक दीपक पाटील, रवींद्र परघणे, भालचंद्र रेवणे, सहदेव पाटील, संजय वानखडे, अमृतराव हरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी नामदेवराव डेहणकर होते. यावेळी आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. प्रथम पुरस्कार अनुष्का डोंगरे, व्दितीय प्रतीक्षा खंडारे व तृतीय क्रमांक उषा आवारे यांनी पटकाविला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय केणे, संचालन भैया मुंदाणे यांनी केले.  संजय महल्ले यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमासाठी रवींद्र हांडे, विजय कुळकर्णी, श्रीकांत तभाने, बबन पोरे,  गणेश तालन, रमेशराव विंचुरकर, रामचंद्र लांडगे, धीरज पोहणेकर, सुधीर घुमटकर, जयंत कोकणे, नीलेश आवारे, संदीप बनसोड, गजेंद्र पुरी, नीळकंठ ठवळी, मनोज किंचबरे आदीचे सहकार्य लाभले.