शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कौंडण्यपूरमध्ये कलश स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कुऱ्हा : देवी रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपुरात शुक्रवारपासून कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला. यंदा विठ्ठल रुक्मिणीच्या ...

ठळक मुद्देमहाप्रसाद २७ नोव्हेंबरला : हजारो भाविक घेणार विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : देवी रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपुरात शुक्रवारपासून कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला. यंदा विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेक व कलश स्थापनेचा मान टाकरखेड येथील लहानुजी महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब पावडे यांना मिळाला. पावडे दाम्पत्याने सकाळी ८ च्या सुमारास पूजा केली.यात्रा महोत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानात २७ नोव्हेंबरपर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रम होतील. २४ नोव्हेंबरला सकाळी कार्तिक पौर्णिमेची महापूजा व दुपारी ५ वाजता गोकुळपुरीत शेकडो पालख्या व हजारो वारकरींच्या उपस्थितीत दहीहंडी सोहळा तसेच २७ नोव्हेंबरला महाप्रसाद होईल.कार्तिक पौर्णिमेला पंढरीचा विठ्ठल अडीच दिवसांसाठी कौंडण्यपूरमध्ये मुक्कामी असतो. त्यामुळे विदर्भातील ज्या लोकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते लोक येथे दर्शनासाठी येतात.दहीहंडीला २५ हजारांवर भाविकवारकरी संप्रदायाचे भाविक तसेच विदर्भातील शेतकरी, शेतमजूर, कामगार येथे दर्शनासाठी मोठ्या उत्साहाने येतात. कार्तिक पौर्णिमेच्या दहीहंडीला २५ हजारापेक्षा जास्त भाविक उपस्थित असतात. त्यामुळे येथील यात्रेत पोलीस यंत्रणेकडून चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येतो. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या कलश स्थापनेच्या कार्यक्रमाला देवस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर, उपाध्यक्ष वसंत डाहे, विश्वस्त अतुल ठाकरे, व्यवस्थापक काळे, पुजारी बेले, आकाश ठाकरे तसेच वारकरी भजनी मंडळी उपस्थित होती. यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने बंदोबस्ताची जबाबदारी कुऱ्हा पोलिसांकडे आहे. शुक्रवारपासून ३० कर्मचारी, तीन अधिकाऱ्यांसह वाहतूक पोलीस तैनात आहेत. परिसरात विशेष पॉइंट उभारण्यात आले आहेत.