शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

उघड्यावरील खाद्यपदार्थ घातकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST

सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दयार्पुरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहरातील अतिक्रमण जरी काढले असले तरी ठिकठिकाणी हातगाडीवर विक्री होणाºया खाद्यपदार्थांची दुकाने सुरूच आहेत. शहरातील धूळ त्या खाद्यपदार्थावर बसत असून, नागरिकांच्या खाण्यात येत असल्याने पोटाचे आजार वाढल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. या धुळीच्या वातावरणामुळे नागरिकांना दम्याचा आजार जडला आहे.

ठळक मुद्देअन्न प्रशासनाचे दुर्लक्ष : धुळीवर उपाययोजना आवश्यक

सचिन मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्त्यांची कामे सुरू असल्याने उघड्यावर विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांवर प्रचंड धूळ बसत असल्याने तसे खाद्यपदार्थ आरोग्याला घातकच आहेत, असे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोंदविले.सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दयार्पुरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहरातील अतिक्रमण जरी काढले असले तरी ठिकठिकाणी हातगाडीवर विक्री होणाºया खाद्यपदार्थांची दुकाने सुरूच आहेत. शहरातील धूळ त्या खाद्यपदार्थावर बसत असून, नागरिकांच्या खाण्यात येत असल्याने पोटाचे आजार वाढल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. या धुळीच्या वातावरणामुळे नागरिकांना दम्याचा आजार जडला आहे. यासंदर्भात अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून खात्री करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.खाद्यपदार्थ विक्रेते बिनधास्तबसस्थानाक चौकात ठेले उभारून खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. याठिकाणी धुळीपासून खाद्यपदार्थांचा कसा बचाव होईल, त्यासाठी विक्रेते कुठलीही उपाययोजना करीत नाहीत.रस्त्यावरील उघडे पदार्थ खाल्ल्याने गॅस्ट्रोची लागण होते. यामध्ये मळमळ होणे, उलटी होते. यामुळे विक्रेत्यांनी खाद्यपदार्थ काचेच्या पेटीत ठेवावे.- डॉ. सचिन नागेउघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाºयांवर कारवाई करावी. शिळे खाद्यपदार्थ पुन्हा तळून विक्री करणाºयावर प्रशासनाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.- अमोल ठाकरे, नागरिक

टॅग्स :foodअन्न