शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

विश्वशांतीसाठी पाच हजार कि.मी.ची पदयात्रा; पुणे ते नागासाकी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 11:52 IST

महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विश्वशांतीचे उद्दिष्ट ठेवून पुणे येथून पायी निघालेले विश्वमित्र आज धामणगावात पोहोचले. २१० दिवसांत पाच हजार किलोमीटरचे अंतर ते चालून जाणार आहेत.

ठळक मुद्देगांधी विचारांचा प्रसार 

मोहन राऊतअमरावती : महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विश्वशांतीचे उद्दिष्ट ठेवून पुणे येथून पायी निघालेले विश्वमित्र आज धामणगावात पोहोचले. २१० दिवसांत पाच हजार किलोमीटरचे अंतर ते चालून जाणार आहेत.पुणे येथून १२ जानेवारी रोजी योगेश माथूरिया व जालंदरनाथ चेनॉली यांनी ही पदयात्रा सुरू केली. २६ दिवसांत त्यांनी ७४२ किलोमीटरचे अंतर पार करीत धामणगाव गाठले. गांधीजींचे विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्यासाठी शांतिदूत योगेश व जालंदरनाथ यांचा हा प्रवास आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओरिसा, पश्चिम बंगाल मार्गाने ११ मे रोजी बांगलादेशातील गांधीजी आश्रमामध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. यानंतर १९ मेपासून हिरोशिमा नागासाकी येथे ही पदयात्रा मार्गक्रमण करतील. यापूर्वी पूर्व भारतातील १८ राज्य, श्रीलंका ते दक्षिण आफ्रिका असा १२ हजार ६७६ कि.मी. प्रवास त्यांनी ४१९ दिवसांत पूर्ण केला आहे.दरम्यान, गुरुवारी सकाळी ६ वाजता पुलगाव येथे हे विश्वमित्र रवाना होतील. यानंतर दोन दिवस सेवाग्रामातील गांधी कुटीमध्ये मुक्काम करणार आहेत. धामणगाव येथे त्यांचे माहेश्वरी समाज संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण चांडक, संदीप मुंदडा, महेंद्र मुंदडा, मुकेश राठी, आशिष मुधडा, राजेश झंवर, आशिष पनपालिया, सतीश बूब यांनी सत्कार केला.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी