शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

तीन दिवसातील अवकाळीने पाच हजार हेक्टरला फटका

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 5, 2023 16:53 IST

Amravati News जोरदार वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने ४९७१ हेक्टरमधील गहू, कांदा व संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.

गजानन मोहोड

अमरावती:  जिल्ह्यात तीन दिवसांत पाच तालुक्यांमध्ये जोरदार वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने ४९७१ हेक्टरमधील गहू, कांदा व संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.

मार्च महिन्यापासून जिल्ह्यात सात वेळा अवकाळी पाऊस झालेला आहे. यामध्ये रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २ मे रोजी झालेल्या अवकाळीने ५२ घरांची पडझड झाली. याशिवाय भातकुली तालुक्यात ३.९२ हेक्टर, मोर्शीत ४१५० हेक्टर, दर्यापुरात २३ हेक्टर व अचलपूर तालुक्यात १०७ हेक्टरमध्ये नुकसान झाले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे, ३ मे रोजी पुन्हा अचलपूर तालुक्यात २११ हेक्टर तसेच ४ तारखेला झालेल्या अवकाळीने मोर्शी तालुक्यात २१० व अचलपूर तालुक्यात २६५.६ हेक्टरमधील गहू, कांदा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

टॅग्स :agricultureशेती