शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

तीन दिवसातील अवकाळीने पाच हजार हेक्टरला फटका

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 5, 2023 16:53 IST

Amravati News जोरदार वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने ४९७१ हेक्टरमधील गहू, कांदा व संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.

गजानन मोहोड

अमरावती:  जिल्ह्यात तीन दिवसांत पाच तालुक्यांमध्ये जोरदार वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने ४९७१ हेक्टरमधील गहू, कांदा व संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.

मार्च महिन्यापासून जिल्ह्यात सात वेळा अवकाळी पाऊस झालेला आहे. यामध्ये रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २ मे रोजी झालेल्या अवकाळीने ५२ घरांची पडझड झाली. याशिवाय भातकुली तालुक्यात ३.९२ हेक्टर, मोर्शीत ४१५० हेक्टर, दर्यापुरात २३ हेक्टर व अचलपूर तालुक्यात १०७ हेक्टरमध्ये नुकसान झाले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे, ३ मे रोजी पुन्हा अचलपूर तालुक्यात २११ हेक्टर तसेच ४ तारखेला झालेल्या अवकाळीने मोर्शी तालुक्यात २१० व अचलपूर तालुक्यात २६५.६ हेक्टरमधील गहू, कांदा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

टॅग्स :agricultureशेती