शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

परतवाड्यातील पाच विद्यार्थी आज दिल्लीत मांडतील विचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 19:54 IST

आंतरराष्ट्रीय बाल वातावरण परिषद : १४ जणांची निवड; उर्वरित विद्यार्थ्यांचा कार्यशाळेत सहभाग 

अनिल कडू परतवाडा (अमरावती) : स्थानिक संस्कार इंटरनॅशनल स्कूलच्या १४ विद्यार्थ्यांची निवड आंतरराष्ट्रीय बाल वातावरण परिषदेसाठी (चिल्ड्रेन क्लाइमेट कॉन्फरन्स) करिता झाली आहे. त्यांच्यापैकी पाच विद्यार्थी जलवायू प्रेरक वक्ता (इन्स्पायरिंग क्लाइमेट स्पीकर) म्हणून आपले विचार या एक दिवसीय परिषदेत १२ जानेवारीला मांडणार आहेत. 

दिल्ली येथील राष्ट्रीय बाल भवनात ही परिषद होत आहे. यात २० देशांचे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातून १४४ विद्यार्थी निवडले गेले. परतवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये विधी पुरोहित, वेदिका बारोले, मयंक खंडेलवाल, ईश्वरी वासनकर, समर्थ खंडेलवाल, पलक रावत, निमिषा घुलक्षे, रिचा येऊतकर, संचिता अग्रवाल, सात्विक जैन, वेद खंडेलवाल यांचा समावेश आहे. जलवायू प्रेरक वक्त्यांशिवाय उर्वरित नऊ विद्यार्थी परिषदेतील कार्यशाळेत भूजलवायुपूरक प्रेरणादायी मॉडेल मांडणार आहेत. या विद्यार्थ्यांसमवेत के.जी. - २ मधील अभिजय नीरज पाठक या परिषदेला गेला आहे.