शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अप्परवर्धा प्रकल्पाची पाच दारे उघडली

By admin | Updated: August 12, 2015 00:09 IST

अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या अप्परवर्धाची पाच दारे मंगळवारी सायंकाळी उघडण्यात आल्याने ..

मोर्शी : अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या अप्परवर्धाची पाच दारे मंगळवारी सायंकाळी उघडण्यात आल्याने चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील नदीकाठावर वसलेल्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.अप्परवर्धा प्रकल्पाची पाच दारे २५ सेंटीमिटर एवढी उघडण्यात आली आहे. धरणातून २०० घनमीटर प्रतीसेकंदप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बरसत असलेल्या पावसामुळे धरणात झपाट्याने पाणी येणे सुरु आहे. अप्परवर्धाची सध्याची जलपातळी ३४१.९९ मीटर एवढी असून आॅगस्ट महिन्यात ३४२.२ मीटर जलपातळी ठेवण्याचे प्रकल्प विभागाचे निर्देश आहेत. मंगळवारी सायंकाळी धरणाची पाच दारे उघडण्यात आल्याने प्रकल्प विभागाने वर्धा, यवतमाळ, अमरावती व चंद्रपुर जिल्ह्यातील नदी-नाल्या काठी असणाऱ्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. आणखी रात्रभर पाऊस बरसल्यास धरणाची आणखी दारे उघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)