शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

अप्परवर्धा प्रकल्पाची पाच दारे उघडली

By admin | Updated: August 12, 2015 00:09 IST

अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या अप्परवर्धाची पाच दारे मंगळवारी सायंकाळी उघडण्यात आल्याने ..

मोर्शी : अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या अप्परवर्धाची पाच दारे मंगळवारी सायंकाळी उघडण्यात आल्याने चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील नदीकाठावर वसलेल्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.अप्परवर्धा प्रकल्पाची पाच दारे २५ सेंटीमिटर एवढी उघडण्यात आली आहे. धरणातून २०० घनमीटर प्रतीसेकंदप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बरसत असलेल्या पावसामुळे धरणात झपाट्याने पाणी येणे सुरु आहे. अप्परवर्धाची सध्याची जलपातळी ३४१.९९ मीटर एवढी असून आॅगस्ट महिन्यात ३४२.२ मीटर जलपातळी ठेवण्याचे प्रकल्प विभागाचे निर्देश आहेत. मंगळवारी सायंकाळी धरणाची पाच दारे उघडण्यात आल्याने प्रकल्प विभागाने वर्धा, यवतमाळ, अमरावती व चंद्रपुर जिल्ह्यातील नदी-नाल्या काठी असणाऱ्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. आणखी रात्रभर पाऊस बरसल्यास धरणाची आणखी दारे उघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)