शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

दशकात पहिल्यांदाच रब्बीचे उच्चांकी ४० टक्के वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:09 IST

अमरावती : दशकात पहिल्यांदा जिल्ह्यातील रब्बी कर्जवाटपाचा टक्का ४० वर पोहोचला आहे. आतापर्यंत २५ टक्के हे उच्चांकी ...

अमरावती : दशकात पहिल्यांदा जिल्ह्यातील रब्बी कर्जवाटपाचा टक्का ४० वर पोहोचला आहे. आतापर्यंत २५ टक्के हे उच्चांकी कर्जवाटप असल्याचे सहकार विभागाने सांगितले. यंदा दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची प्रक्रिया ऑगस्टपर्यंत सुरू होती. यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याने त्यांना नव्याने कर्ज मिळाले आहे.

जिल्ह्यात साधारणपणे रब्बीचे कर्जवाटप हे २२ ते २५ टक्क्यांच्या दरम्यान राहिले आहे. यंदा मात्र, ४० टक्क्यांवर पोहोचले. विशेष म्हणजे यंदा खरिपाचे ६२ टक्के कर्जवाटप हेदेखील पाच वर्षांत उच्चांकी ठरले आहे. यंदा रब्बीचे कर्जवाटपासाठी जिल्ह्याला ४३० कोटींचे लक्ष्यांक देण्यात आले होते. त्या तुलनेत आतापर्यंत १८ हजार १३३ शेतकऱ्यांना १७२.३१ कोटींचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे व बँकास्तराववर सध्या ही प्रक्रिया सुरू असल्याचे सहकार विभागाने सांगितले.

राष्ट्रीयीकृत बँकांना २९४.४० कोटींचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत १८ हजार ४१ शेतकऱ्यांना १७१.१६ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही ५८ टक्केवारी आहे. याशिवाय ग्रामीण बँकांना ३.६० कोटींचे लक्ष्यांक असतांना ९२ शेतकऱ्यांना १.५५ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले, ही ४३ टक्केवारी आहे. जिल्हा बँकेला १३२ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असतांना प्रत्यक्षात कर्जवाटप निरंक आहे.