शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतकºयांची परिस्थिती भीषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:14 IST

तीन वर्षांपासून दुष्काळ, नापिकी व शेतमालास मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी, शेतमजुरांची तरूण पिढी आर्थिक अडचणीत सापडली आहे.

ठळक मुद्देशंकर धोंडगे : शेतकरी सुरक्षा अभियान यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : तीन वर्षांपासून दुष्काळ, नापिकी व शेतमालास मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी, शेतमजुरांची तरूण पिढी आर्थिक अडचणीत सापडली आहे. परिणामी त्यांना आत्महत्येचे पाऊल उचलावे लागत असून यासंदर्भात सरकारची असलेली असंवेदनशील भूमिका स्वातंत्र्यानंतर प्रथमच पहायला मिळत आहे. शेतकºयांची अवस्था भीषण असल्याचा आरोप किसान मंचाचे नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी केले.किसान मंचाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियान यात्राचे चांदूरबाजार ेयेथे आगमण झाले. यावेळी संगेकर मंगल कार्यालयात आयोजित सभेत ते बोलत होते. किसान मंचांची ही अभियान यात्रा सेवाग्राम ते नाशिक पर्यंत काढण्यात आली असून राज्यातील ३० जिल्ह्यात जनजागृती करणार आहे. या यात्रेचे चांदूरबाजार येथे स्वागत करण्यात आले.आताच्या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने न पूर्ण केली नसून हा शेतकºयांशी केलेल्या विश्वासघात आहे. आयात निर्यातीचे शासकीय धोरण चुकीचे असल्याने ते शेतकºयांच्या जीवावर उठले आहे. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र यावे. शेतकरी हित हेच लक्ष्य ठेवणे गरजेचे असल्याचेही शंकर अन्ना म्हणाले.मंचावर सुरेखा ठाकरे, किशोर माथनकर, श्रीकांत तराळ, संजय कोल्हे, विलास चोपडे, गणेश खारकर, वसंतराव बोंडे, दता पवार प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्तविक नंदकुमार बंड यांनी केले. यावेळी प्रदीप येवले, स्मिता घोगरे, राजू राऊत, प्रकाश ठाकरे, बाबासाहेब लंगोटे, सुभाष उभाट, बाळासाहेब चºहाटे, डॉ.नरेंद्र देशमुख, घनश्याम पेठे, काशीनाथ फुटाने, संजय तायडे, अजय देशमुख विनायक चौधरी, संजय गुजर, अनीस भाई यांच्यासह चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.