शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात अग्नी तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:49 IST

रिसाल व्याघ्र प्रकल्प वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला भीषण आंग लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपतीचे नुकसान झाले.  वन्यप्राण्यांना जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. ही आग वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अगदी २ किमी अंतरावर लागल्याचे सांगाण्यात येत आहे.

 अमरावती - हरिसाल व्याघ्र प्रकल्प वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला भीषण आंग लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपतीचे नुकसान झाले.  वन्यप्राण्यांना जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. ही आग वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अगदी २ किमी अंतरावर लागल्याचे सांगाण्यात येत आहे. त्यामुळे माहिती होताच वनपरिक्षेत्राधिकाºयांसह पथक वेळीच जंगलात पोहचले खरे; मात्र या वनपरिक्षक्षेत्रात पाणवठ्यांची संख्या अल्प असल्याने पाणी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. अखेर झाडांच्या हिरव्या फांद्या तोडून आगी नियंत्रण मिळविल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांनी दिली.अमरावती मुख्य रस्त्याच्या हरिसाल व रोरा या गावाच्या मध्यभागी असलेल्या अकोट फाट्याजवळील व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात आगीने अग्नी तांडव केल्याने मोठ्या प्रमाणात जंगल भस्मसात झाले. या आगीत जवळपास ४० ते ५० हेक्टर जंगल खाक झाल्याची माहिती समोर आलीे आहे. विशेष म्हणजे हरिसाल वनपरिक्षेत्रात सिपना डोह असल्याने येथे पाणी पिण्यासाठी बहुतांश वन्यप्राणी येतात. वाघ, राणगवा, म्हैस, ससे, मोर, हरिण, सांबर आदी वन्यप्राण्यांची या भागात सर्वाधिक संख्या असल्याने या आगीचा फटका वन्यप्राण्यांना मोठ्या प्रमाणात बसला.

सिपना नदी असून बारामाही सिपना नदीत पाणी राहत असल्याने जवळपास उन्हाळ्यात वन्य प्राणी याच सिपना नदीवर पाणी पिण्याकरिता येतात. मात्र या आगीने जंगल जाळून खाक झाल्याने वन्यप्राणी असुरक्षित झाल्याचे बोलल्या जात आहे. वन्यजीव  विभागाकडून होणाºया वन्यप्राणी गणनेवर परिणाम होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांसह वनौषधींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती