शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात अग्नी तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:49 IST

रिसाल व्याघ्र प्रकल्प वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला भीषण आंग लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपतीचे नुकसान झाले.  वन्यप्राण्यांना जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. ही आग वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अगदी २ किमी अंतरावर लागल्याचे सांगाण्यात येत आहे.

 अमरावती - हरिसाल व्याघ्र प्रकल्प वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला भीषण आंग लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपतीचे नुकसान झाले.  वन्यप्राण्यांना जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. ही आग वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अगदी २ किमी अंतरावर लागल्याचे सांगाण्यात येत आहे. त्यामुळे माहिती होताच वनपरिक्षेत्राधिकाºयांसह पथक वेळीच जंगलात पोहचले खरे; मात्र या वनपरिक्षक्षेत्रात पाणवठ्यांची संख्या अल्प असल्याने पाणी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. अखेर झाडांच्या हिरव्या फांद्या तोडून आगी नियंत्रण मिळविल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांनी दिली.अमरावती मुख्य रस्त्याच्या हरिसाल व रोरा या गावाच्या मध्यभागी असलेल्या अकोट फाट्याजवळील व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात आगीने अग्नी तांडव केल्याने मोठ्या प्रमाणात जंगल भस्मसात झाले. या आगीत जवळपास ४० ते ५० हेक्टर जंगल खाक झाल्याची माहिती समोर आलीे आहे. विशेष म्हणजे हरिसाल वनपरिक्षेत्रात सिपना डोह असल्याने येथे पाणी पिण्यासाठी बहुतांश वन्यप्राणी येतात. वाघ, राणगवा, म्हैस, ससे, मोर, हरिण, सांबर आदी वन्यप्राण्यांची या भागात सर्वाधिक संख्या असल्याने या आगीचा फटका वन्यप्राण्यांना मोठ्या प्रमाणात बसला.

सिपना नदी असून बारामाही सिपना नदीत पाणी राहत असल्याने जवळपास उन्हाळ्यात वन्य प्राणी याच सिपना नदीवर पाणी पिण्याकरिता येतात. मात्र या आगीने जंगल जाळून खाक झाल्याने वन्यप्राणी असुरक्षित झाल्याचे बोलल्या जात आहे. वन्यजीव  विभागाकडून होणाºया वन्यप्राणी गणनेवर परिणाम होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांसह वनौषधींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती