शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीत फ्रूट मार्केटला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2017 00:03 IST

शहरातील जयस्तंभ चौकातील महसूलच्या जागेतील दुकानांना बुधवारी पहाटे ४ वाजता आग लागली.

८ दुकाने भस्मसात : लक्षावधीची हानीमोर्शी : शहरातील जयस्तंभ चौकातील महसूलच्या जागेतील दुकानांना बुधवारी पहाटे ४ वाजता आग लागली. यामध्ये फळे व पान विक्रेत्यांची ८ दुकाने जळून खाक झाली. आगीत लाखोंची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याआगीत फळांसह विक्रीसाठी आवश्यक साहित्य, उधारीच्या नोंदी असलेल्या वह्या, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. आगीवर मोर्शी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले. असदखाँ गुलजारखाँ, अमिन जहिरुद्दीन, रामकृष्ण श्रीराव, समदखाँ बिसमिल्ला खाँ, प्रदीप गाढवे, यापूर्वीही तीन वेळा आगमोर्शी : संजय नागपुरे, शेख इम्रान यांच्या दुकानातील फळे व अन्य साहित्य आणि मानकलाल साहू यांची पानटपरी असा अंदाजे ३ लाखांचा ऐवज भस्म झाला. याप्रकरणी फळविक्रेते असदखाँ गुलजारखाँ, रा. मुकासपुरा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. यापूर्वीही या फळमार्केटला ३ वेळा आगी लागल्या आहेत. दरवेळी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जाते; तथापि घटनास्थळी विविध शंकाकुशंका व्यक्त होत आहेत. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)