शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

बदलत्या काळानुरुप समाजोपयोगी शिक्षण मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:56 PM

भारतीय शिक्षण पध्दतीत मध्यंतरीच्या काळात अनेक आमुलाग्र बदल झालेत. जागतिकीकरणाच्या आजच्या काळात नवनवीन बाबींचा समावेश शिक्षण पध्दतीत होण्याची गरज आहे. तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत आहेत.

ठळक मुद्देकुलगुरू : विद्यापीठात पंचवार्षिक बृहत् आराखडा कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय शिक्षण पध्दतीत मध्यंतरीच्या काळात अनेक आमुलाग्र बदल झालेत. जागतिकीकरणाच्या आजच्या काळात नवनवीन बाबींचा समावेश शिक्षण पध्दतीत होण्याची गरज आहे. तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत आहेत. शिक्षण क्षेत्राकडूनही समाजाच्या अपेक्षा पूर्वी पेक्षा वाढल्या आहे. विद्यार्थ्यांना हवे असलेले शिक्षण मिळावे, यासाठी पंचवार्षिक बृहत आराखडा तयार करावयाचा असून आयोजित कार्यशाळा त्यादृष्टिने मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी केले.सन २०१९-२० ते २०२३-२४ असा पाच वर्षीय शैक्षणिक बृहत आराखडा तयार करण्यासाठी विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात कार्यशाळा संपन्न झाली, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, आनंद मापूसकर, मिलिंद सोहनी, बी.एन. जगताप, कुलसचिव अजय देशमुख, उपकुलसचिव सुलभा पाटील उपस्थित होते.कुलगुरु म्हणाले, विद्यापीठाचे पुढील पाच वर्षांचे शिक्षण कसे राहील, यासाठी बृहत आराखडा कार्यशाळांचे आयोजन होत असून त्यावरुन राज्याचा शैक्षणिक बृहत आराखडा तयार होणार आहे. पूर्वी व्यक्तीकेंद्रीत शैक्षणिक प्रवास होता; पण आता समाजामध्ये शैक्षणिक जागृती झाली आहे. समाजाच्या शैक्षणिक अपेक्षा वाढल्या आहेत. पारंपारिक शिक्षण, पदवी नोकरीसाठी पुरेशी नाही, असे ते महणाले.