शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

अखेर जिल्हाधिकाऱ्यांचा प्रधान सचिवाला अहवाल

By admin | Updated: November 25, 2015 00:55 IST

जिल्ह्यात १९८५ गावांपैकी १९६७ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या आत आहे.

बच्चू कडूंच्या आंदोलनाचे फलित : दुष्काळग्रस्त घोषित करण्याची शिफारसअमरावती : जिल्ह्यात १९८५ गावांपैकी १९६७ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या आत आहे. दुष्काळग्रस्त गावांना राज्य शासनाच्या उपाययोजना लागू करण्याच्या दृष्टीने ही सर्व गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावी, असा अहवाल जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिवांना २० नोव्हेंबर रोजी सादर केला आहे. शासनाचे ३ नोव्हेंबर २०१५ आदेशानुसार जिल्ह्याची खरीप हंगाम सन २०१५-१६ ची सुधारित पैसेवारी ४६ पैसे जाहीर करण्यात आलेली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये १९८५ गावे समाविष्ट असून त्यापैकी लागवड योग्य १९९७६ गावांमध्ये मान्सून कालावधीत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ पर्जन्यमानात खंडला. त्यामुळे पीक परिस्थितीवर विपरित परिणाम झाल्याने सुधारित पैसेवारी ४६ पैसे इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील एकूण १९६७ गावे ३ नोव्हेंबरच्या शासन निर्णयातील सूचनेप्रमाणे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करणे योग्य होईल, असे जिल्हाधिकारी गित्ते यांनी अहवालात नमुद केले आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होण्याची औपचारिकता राहली आहे. (प्रतिनिधी)