शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

अमीर खानविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

By admin | Updated: November 26, 2015 00:07 IST

अभिनेता अमीर खान याने एका टीव्ही शोमध्ये भारतात अराजकता व सामाजिक तेढ निर्माण करणारे भाष्य केल्याचा आरोप करुन अमीरविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, ....

अमरावती : अभिनेता अमीर खान याने एका टीव्ही शोमध्ये भारतात अराजकता व सामाजिक तेढ निर्माण करणारे भाष्य केल्याचा आरोप करुन अमीरविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार हिंदू हुंकार संघटनेने बुधवारी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली. मागणीच्या समर्थनार्थ, राजकीय व्यक्तीवर टिका करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीत प्राप्त झाले असले तरी वारंवार देशाचा अवमान होईल, असे भाष्य करणे हा राष्ट्रद्रोहच होय, असाही तर्क देण्यात आला आहे. दहशतवादी संघटना समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य करु शकते, असा इशारा आयबीने दिला असल्याचा हवाला देऊन अमिर खानचे भाष्य त्या दहशदवादी कृत्याचीच सुरुवात तर नव्हे ना, अशी शंका तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. अमीर खानची त्या अनुषंगाने चौकशी करण्याचीही मागणी सुधीर बोपुलकर यांनी तक्रारीतून केली आहे. या प्रकरणात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊ, त्यानंतर पुढील चौकशी सुरू करु, असे ठाणेदार दिलीप पाटील यांनी सांगितले.