शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

दुष्काळमुक्तीसाठी जमिनी सुपीक करा

By admin | Updated: January 8, 2015 22:47 IST

रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत असल्याने शेतीची पोत घसरत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. यावर मात करून उत्पादकता वाढविण्यासाठी

अमरावती : रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत असल्याने शेतीची पोत घसरत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. यावर मात करून उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीची सुपिकता वाढविणे गरजेचे आहे, असे किसान स्वराज्य आंदोलक प्रमोद तऱ्हेकर यांनी येथील एका हॉटेलमध्ये पत्रपरिषदेत सांगितले.धामणगाव मतदारसंघातील शंभर गावांत ग्राम स्वराज्य प्रकल्प प्रमोद तऱ्हेकर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येणार आहे. याचा शुभारंभ नांदगाव खंडेश्वर येथील गजानन महाराज मंदिरात १२ जानेवारी रोजी होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून देहरादूनच्या कृषितज्ञ वंदना शिवा राहणार आहेत.ग्रामीण भागातील शेती अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी ग्राम स्वराज्य प्रकल्पांतर्गत शेतकरी, बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रथम चरणात १०० गावांतील १५० शेतकरी प्रत्यक्ष शेतावर विविध प्रयोग करतील व प्रयोगाला येणारा खर्च किसान स्वराज्य आंदोलन देणार आहे. तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी २२ महिला गटांना ग्रिन हाऊस तंत्रज्ञानासह ग्रिन हाऊस सेंद्रीय भाजीपाला व औषधी या अर्थक्षम व रोजगारक्षम बनविण्यासाठी येणारा खर्च महिला गटांना देऊन त्यांना शेती विज्ञानाचे प्रशिक्षण व त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आंदोलक पुढाकार घेणार आहेत. (प्रतिनिधी)