शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

दुष्काळमुक्तीसाठी जमिनी सुपीक करा

By admin | Updated: January 8, 2015 22:47 IST

रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत असल्याने शेतीची पोत घसरत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. यावर मात करून उत्पादकता वाढविण्यासाठी

अमरावती : रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत असल्याने शेतीची पोत घसरत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. यावर मात करून उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीची सुपिकता वाढविणे गरजेचे आहे, असे किसान स्वराज्य आंदोलक प्रमोद तऱ्हेकर यांनी येथील एका हॉटेलमध्ये पत्रपरिषदेत सांगितले.धामणगाव मतदारसंघातील शंभर गावांत ग्राम स्वराज्य प्रकल्प प्रमोद तऱ्हेकर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येणार आहे. याचा शुभारंभ नांदगाव खंडेश्वर येथील गजानन महाराज मंदिरात १२ जानेवारी रोजी होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून देहरादूनच्या कृषितज्ञ वंदना शिवा राहणार आहेत.ग्रामीण भागातील शेती अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी ग्राम स्वराज्य प्रकल्पांतर्गत शेतकरी, बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रथम चरणात १०० गावांतील १५० शेतकरी प्रत्यक्ष शेतावर विविध प्रयोग करतील व प्रयोगाला येणारा खर्च किसान स्वराज्य आंदोलन देणार आहे. तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी २२ महिला गटांना ग्रिन हाऊस तंत्रज्ञानासह ग्रिन हाऊस सेंद्रीय भाजीपाला व औषधी या अर्थक्षम व रोजगारक्षम बनविण्यासाठी येणारा खर्च महिला गटांना देऊन त्यांना शेती विज्ञानाचे प्रशिक्षण व त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आंदोलक पुढाकार घेणार आहेत. (प्रतिनिधी)